‘जैश-ए-महंमद’चा संस्थापक आतंकवादी मसूद अझहर याला ‘साहेब’ संबोधले !

कुख्यात आतंकवादी ओसामा बिन लादेनला ‘ओसामाजी’ म्हणणे, आतंकवादी मसूद अझहर याला ‘साहब’ संबोधणे, अशा प्रकारे काँग्रेसी नेत्यांचा जिहादी आतंकवाद्यांना पाठीशी घालण्याचा इतिहासच आहे. अशा राष्ट्रघातकी काँग्रेसवर आता सरकारने बंदीच आणली पाहिजे !

महाराष्ट्रात विधानसभेच्या आमदारांच्या अपात्रेचा निर्णय अध्यक्षांनी घेऊ नये ! – सर्वोच्च न्यायालय

विधानसभेतील आमदारांच्या अपात्रतेविषयी कोणताही निर्णय घेऊ नये, असे निर्देश ११ जुलै या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील विधानसभेच्या अध्यक्षांना दिले.

डासांसाठी वापरल्या जाणार्‍या ‘कॉईल’मुळे कर्करोगाची शक्यता !

डासांचा त्रास होऊ नये, यासाठी ‘मॉस्क्यूटो रिपेलेंट कॉईल’, डास पळवण्यासाठीची उदबत्ती, ‘इलेक्ट्रिक रिफिल’ यंत्र आदींचा वापर केला जातो. या सर्वांचा धूर फुफ्फुसांना हानी पोचवू शकतो. यामुळे कर्करोग होऊ शकतो !

गुरुकृपा प्राप्त करण्यासाठी समर्पण भावाने सेवा केली पाहिजे ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पार पडलेल्या ऑनलाईन सत्संगामध्ये पू. रमानंद गौडा यांनी ‘गुरूंचे महत्त्व, गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व, गुरुकुल व्यवस्था, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अद्वितीय कार्य, सत्पात्रे दानाचे महत्त्व’, यांविषयी मार्गदर्शन केले.

(निवृत्त) एअर मार्शल सतीश इनामदार यांची सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमास भेट !

सनातन संस्थेचा आश्रम, साधकांची सेवा करण्याची तळमळ, आश्रमातील शिस्त हे सर्व पाहून ते भारावून गेले. त्यांनी स्वत:चा अमूल्य वेळ देऊन सर्व माहिती अत्यंत जिज्ञासेने जाणून घेतली. या वेळी पू. शिवाजी वटकर यांनी इनामदार यांना हिंदु धर्मासंबंधी ग्रंथ भेट दिले.

महाठग सुकेश चंद्रशेखर याच्याकडून लाच घेणार्‍या कारागृहातील ८२ कर्मचार्‍यांवर गुन्हा नोंद

राजधानी देहलीतील एका कारागृहात ही स्थिती आहे, तर देशातील अन्य कारागृहांत काय चालू असेल, हे यातून लक्षात येते !

लोहरदगा (झारखंड) येथील शिवमंदिरात अज्ञातांनी फेकले गोमांस !

अशा प्रकारचा उद्दामपणा करून समाजातील शांतता बिघडवणार्‍यांना आणि धार्मिक भावना दुखावणार्‍यांना आता फाशीची शिक्षा देण्याची आवश्यकता आहे !

जामताडा (झारखंड) जिल्ह्यातील १०० हून उर्दू शाळांमध्ये अवैधरित्या रविवारऐवजी शुक्रवारी देण्यात येते सुटी  !

संपूर्ण देशात जेथे बहुसंख्य विद्यार्थी हिंदू आहेत, तेथे गुरुवारी सुटी घोषित करा ! रविवारची सुटी ही ख्रिस्ती इंग्रजांनी भारतात आणलेली परंपरा आहे !

मंदिरात मांस खाण्यावरून आणि मद्य पिण्यावरून पुजार्‍याची हत्या

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने कुणाला मंदिरात पुजारी ठेवावे, हेही ठाऊक नसल्याने आणि कायदा हातात घेऊ नये, हे ठाऊक असतांनाही अशा घटना घडतात !

देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस !

हवामान खात्याने पुढील ५ दिवसांपर्यंत मध्य भारत आणि पश्‍चिम किनारपट्टी भागात पाऊस पडत रहाणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.