देशाची स्थिती पालटण्यासाठी स्वदेशी आंदोलनाच्या पुनरुत्थानाची आवश्यकता !
‘भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक ईस्ट इंडिया आस्थापन गेले; मात्र कणाहीन आणि भ्रष्ट लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने आज सहस्रो विदेशी आस्थापने भारताची लूट करत आहेत.
‘भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक ईस्ट इंडिया आस्थापन गेले; मात्र कणाहीन आणि भ्रष्ट लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने आज सहस्रो विदेशी आस्थापने भारताची लूट करत आहेत.
सरकारीकरण केलेल्या मंदिरांची लूट रोखण्यासाठी मंदिरे भक्तांच्या कह्यात देणे किती आवश्यक आहे, हेच यावरून दिसून येते. हिंदु जनजागृती समितीसह अन्य विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात विविध स्तरांवर अभियानही राबवत आहेत. हिंदु राष्ट्रात सर्व मंदिरांचा कारभार भक्तांकडे असेल !
वस्तूंचा संग्रह करणे, तो वाढवणे आणि जपणे, ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे. त्यातही छंद किंवा आवड म्हणून जमवलेल्या वस्तूंची जपणूक करण्यात आणि त्या उत्साहाने दुसर्याला दाखवण्यात त्या माणसाला वेगळाच आनंद लाभत असतो.
१३.५.२०२० या दिवशी सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराला ५५ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने…
भारतीय सुरक्षाव्यवस्थेत अन्य देशांच्या आक्रमणांपासून रक्षण करण्यासाठी ‘भारतीय सेना’ (आर्म्ड फोर्स), तर अंतर्गत सुरक्षेसाठी ‘निमलष्करी दले’ (पॅरा-मिलिट्री फोर्स) कार्यरत आहेत.
आज २९ मार्च या दिवशी ब्रह्मर्षि डॉ. प.वि. वर्तक यांची दिनांकानुसार पहिली पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त पुणे येथील श्री. विजय ग. कोटस्थाने यांनी ब्रह्मर्षि डॉ. प.वि. वर्तक यांच्याविषयी लिहिलेला लेख येथे प्रसिद्ध करत आहोत.
‘वर्ष २०२२ पर्यंत ‘थिएटर कमांड’ रचना अस्तित्वात येईल आणि ‘त्या अंतर्गत पाच कमांड असू शकतील’, असे जनरल रावत यांनी अलीकडेच घोषित केले होते.
‘कोरोनाने सध्या संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. या विषाणूंशी दोन हात करण्यासाठी प्रत्येक देश मोठ्या प्रमाणावर झुंजत आहे. दुर्दैवाने ‘यावर कोणत्याही प्रकारचा ठोस उपचार नाही’, असे पंतप्रधान मोदी यांनी जनतेला संबोधित करतांना सांगितले..
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी महाराष्ट्रात संचारबंदीची घोषणा करण्यात आल्यानंतर काही आस्थापनांनी आस्थापने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला; पण तोपर्यंत ही आस्थापने चालूच ठेवण्यात आली होती.
‘जीवनात काय साध्य करायचे आहे, याचे गुढी हे प्रतीक आहे. गुढीपाडवा चैत्र मासाच्या प्रथम दिवशी येत असल्याने त्या दिवसाला ‘प्रतिपदा’ म्हटले आहे. प्रत्येक पाऊल आणि क्षण ईश्वरप्राप्तीसाठी घालवण्यासाठी अन् समर्थपणे पुढे जाण्यासाठी प्रत्येक क्षण मौल्यवान आहे.