कोरोना महामारीच्या काळात वडिलांच्या आजारपणात रुग्णालयांच्या दायित्वशून्य आणि गलथान कारभारामुळे साधिकेला आलेले कटू अनुभव
वडिलांच्या आजारपणात रुग्णालयांच्या दायित्वशून्य आणि गलथान कारभारामुळे साधिकेला आलेले कटू अनुभव
वडिलांच्या आजारपणात रुग्णालयांच्या दायित्वशून्य आणि गलथान कारभारामुळे साधिकेला आलेले कटू अनुभव
हिंदु राष्ट्रात भारताची महान संस्कृती मुलांना शाळेतच शिकवली जाईल. त्यांच्यात धर्म आणि राष्ट्र यांविषयी अभिमान निर्माण केला जाईल. त्यासाठी हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही !’
दळणवळण बंदी चालू झाल्यानंतर सनातन संस्थेच्या संकेतस्थळाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ऑक्टोबर २०२० या मासात सनातनच्या संकेतस्थळासह सामाजिक माध्यमांना मिळालेल्या प्रतिसादाची माहिती वाचकांसाठी येथे देत आहोत.
सनातन संस्थेचे दूरदृष्टी असलेले संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना ‘आगामी आपत्काळात येणार्या संकटांना सामोरे जाता यावे’, यासाठी प्रथमोपचार शिकण्यास सांगितले. त्या वर्गात शिकवल्याप्रमाणे साधकांना झालेल्या लाभाचे उदाहरण येथे दिले आहे.
मागील ५ वर्षांमध्ये पाकिस्तानला भारतात आतंकवाद पसरवण्यात अपयश येत आहे. त्यामुळे आता पाकिस्तान भारतामध्ये काही तरी निमित्ताने आंदोलने आणि हिंसाचार यांच्या माध्यमातून अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. ही कामे भारतातील काही ‘एन्.जी.ओ.’चे (स्वयंसेवी संस्थांचे) कार्यकर्ते करत असतात.
आश्रमातील विवाह सोहळ्यात नऊवारी साडी नेसलेली आणि साज-शृंगार केलेली वधू शोभून दिसत होती. ती ईश्वराच्या अनुसंधानात असल्याचे मला दिसले. नवरदेवाचे रितीनुसार धोतर आणि उपरणे सुशोभित वाटले. या सर्वांमध्ये कुठेच कृत्रिमता नव्हती. तेथे सर्वांमध्ये देवाप्रतीचा उत्कट भाव, भक्ती, नम्रता, लीनता आणि देवाला अपेक्षित असे वागणे दिसून येत होते.
या मतदारसंघात पक्षांचे राजकीय कार्यकर्तेच आमदार होणार असतील, तर वेगळे मतदारसंघ कशासाठी ? विधान परिषदेत बहुसंख्य आमदार पदवीधर असतांना आणि अगदी ग्रामीण भागातही पदवीधर मतदार संख्या वाढलेली असतांना या मतदारसंघाचे औचित्य काय ?
वर्ष २०१५ पासून महाराष्ट्रातून २६ सहस्रांहून अधिक व्यक्ती बेपत्ता झाल्या आहेत. यांपैकी महिला आणि मुली हरवल्याचे प्रमाण २१ सहस्रांहून अधिक आहे. यात गत ४ ते ६ वर्षांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.
भावी भीषण महायुद्धकाळात डॉक्टर, वैद्य, औषधे इत्यादी उपलब्ध होणार नाहीत. क्रमशः प्रसिद्ध होणार्या लेखाच्या या भागात ‘निसर्गातील वनस्पतींचा संग्रह कसा करावा’, हे समजून घेऊया.
समुद्रकिनार्यावर रहाणारे नागरिक आणि मासेमार समाज यांची सागरी सुरक्षेमध्ये महत्त्वाची भूमिका आहे. मासेमारांना आपल्या सुरक्षायंत्रणेचे कान आणि डोळे म्हटले जाते. ते चांगल्या बातम्या पुरवतात; पण यातही अधिक प्रगती होणे अपेक्षित आहे.