इंदूर येथील भक्तवात्सल्याश्रमात २ आणि ३ जुलै या दिवशी श्रीगुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन !

‘श्रीसद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक एवं पारमार्थिक सेवा ट्रस्ट’च्या वतीने येथील भक्तवात्सल्याश्रमात २ जुलै आणि ३ जुलै २०२३ या दिवशी श्रीगुरुपौर्णिमा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

झारखंडमध्ये क्षुल्लक कारणामुळे २ गटांमध्ये दंगल : २० जणांना अटक

इ-बॅटरीच्या चोरीच्या प्रकरणात २ गटांमध्ये मारहाण झाली. त्यानंतर वातावरण निवळले; मात्र २ घंट्यांमध्ये स्थिती पुन्हा बिघडली. एका गटाने स्थानिक नगरसेवकाचा पुतळा जाळला.

सोनीपत (हरियाणा) येथील मुसलमानबहुल खान कॉलनीतील हिंदूंवर होत आहेत अत्याचार !

हिंदूबहुल भागांत मुसलमानांना घर नाकारल्यावर आकाश-पाताळ एक करणारे मुसलमानबहुल भागात हिंदूंवर करण्यात येणार्‍या अत्याचारांविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

खांडवा (मध्यप्रदेश) येथील कॉन्व्हेंट शाळेत बकरी ईदच्या दिवशी विद्यार्थ्यांकडून नमाजपठण करवून घेतले !

सण साजरा करणे वेगळे आणि मुलांकडून नमाजपठण करून घेणे वेगळे. ‘मुसलमान विद्यार्थ्यांकडून गीतापठण करून घेतले असते, तर एव्हाना काय झाले असते’, याचा विचार शाळेच्या व्यवस्थापन मंडळाने करावा !

गुजरात उच्च न्यायालयाकडून तिस्ता सेटलवाड यांना पोलिसांना शरण जाण्याचा आदेश !

तिस्ता सेटलवाड यांच्यावर वर्ष २००२ मध्ये झालेल्या गुजरात दंगलीमध्ये निर्दोष व्यक्तींना खोट्या गुन्ह्यांत अडकवल्याचा आरोप आहे. २५ जून २०२२ या दिवशी त्यांना अटक करण्यात आली होती.

इस्रायलची गुप्तचर संस्था ‘मोसाद’ने इराणमध्ये घुसून आतंकवादी आक्रमणचा कट हाणून पाडला !

छोटासा इस्रायल असे करू शकतो, तर गेली ३३ वर्षे पाकपुरस्कृत आतंकवादाचा सामना करणारा भारत असे का करू शकत नाही ?

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात : २५ प्रवासी मृत्यूमुखी

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त, मृतांच्या कुटुंबियांना साहाय्य घोषित

सहमतीने शारीरिक संबंध ठेवण्याचे वय १६ वर्षे करावे !

लहानपणापासूनच मुला-मुलींना साधना शिकवल्यास त्यांची बुद्धी सात्त्विक बनून ते अयोग्य गोष्टी करणार नाहीत ! सरकारने यासाठी प्रयत्न केले पाहिजे !

योगी आदित्यनाथ यांना फ्रान्समध्ये पाठवल्यास २४ घंट्यांत सर्व काही ठीक होईल !

फ्रान्समधील हिंसाचारावर युरोपमधील एका ख्रिस्ती डॉक्टरची मागणी !

अल्लाच्या कृपेने राज्यात काँग्रेस सरकार सत्तेवर आले आहे !

कर्नाटकातील ज्या बहुसंख्य हिंदूंनी काँग्रेसला मतदान केले, त्यांना हे विधान मान्य आहे का ? मुसलमान मंत्री कधी ‘भगवान शंकर, विष्णु आदी हिंदूंच्या देवतांच्या कृपेने सरकार सत्तेवर आले’, असे म्हणेल का ?