भूमीच्या मालकीसाठी सत्तरीत एक दिवस उठाव होणार ! विश्वेश परब, युवा आंदोलक, मेळावली
भूमीच्या मालकीसाठी सत्तरीत एक दिवस उठाव होणार आहे, असे विधान मेळावली येथील आयआयटी विरोधातील युवा आंदोलक श्री. विश्वेश परब यांनी केले. ‘भारत माता की जय’ संघटनेकडून आयोजित करण्यात आलेल्या ‘मेळावली वाचवा लोकशाही वाचवा’, या विषयावर ते बोलत होते.