पंतप्रधान मोदी यांनी कर्नाटकातील बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाला दिली भेट !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. तसेच ‘टायगर प्रकल्पा’ला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ते मैसुरू येथे कार्यक्रमात सहभागी झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. तसेच ‘टायगर प्रकल्पा’ला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ते मैसुरू येथे कार्यक्रमात सहभागी झाले.
कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असल्याने जर या प्रकरणामागे काही षड्यंत्र असेल, तर त्याची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणणे आवश्यक आहे !
विश्व हिंदु परिषदेकडून करण्यात आलेल्या तक्रारीनंतरही कारवाई नाही !
कर्नाटकमील भाजपच्या सरकारने उर्दू शाळांकडून अशा प्रकारे होणारा भ्रष्टाचार शोधून संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !
एका वृत्तवाहिनीशी बोलतांना मुनिरत्ना यांनी कथित आक्षेपार्ह विधान केले होते. निवडणूक आयोगाच्या अधिकार्यांनी बेंगळुरूतील आर्.आर्. पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला.
मूळचे बंगाल राज्याचे निवासी असलेले हिंदु दांपत्य श्री. पलाश अधिकारी आणि सौ. शुक्ल अधिकारी त्यांच्या १ वर्षाच्या बाळासमवेत कामानिमित्त बेंगळुरू येथे आले होते. त्यांना बेंगळुरू पोलिसांनी बांग्लादेशी नागरिक म्हणून ९ मासांपूर्वी अटक केली होती.
काही वर्षांपासून रथासमोर कुरान पठण केल्यानंतर रथोत्सवाला प्रारंभ होण्याची कुप्रथा पडली होती. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी विरोध करून अंदोलन केल्यावर राज्य धर्मादाय विभागाने ‘देवालयाच्या रथासमोर कुराण पठण करता येणार नाही’, असे सांगितले.
जो खरे प्रेम करतो, तो कधी असे कृत्य करू शकत नाही. याला प्रेम नाही, तर द्वेषच म्हणतात !
भटक्या कुत्र्यांची समस्या नागरिकांच्या मुळावर उठली असतांना ती सोडवण्यासाठी काहीही न करणारे जनताद्रोही प्रशासन !
जर त्यांनी आपल्या दूतावासांना सुरक्षा पुरवली नाही, जर त्यांनी हे सगळे गांभीर्याने घेतले नाही, जर अशा घटना तिथे घडत असतील, तर मग भारताकडूनही त्यांना उत्तर दिले जाईल, असा दमही डॉ. एस्. जयशंकर यांनी दिला.