हिंदूंचे धार्मिक मेळावे प्रदूषणास कारणीभूत ठरत नाहीत का ? – कर्नाटक उच्च न्यायालय

उच्च न्यायालयाने याचिका फेटाळतांना म्हटले की, ही जनहित याचिका  याचिकाकर्त्याच्या पूर्वग्रहदूषित प्रेरणेतून प्रविष्ट करण्यात आली आहे. उभारलेल्या क्रॉसमुळे प्रदूषण होण्यासाठी मेळावे कारणीभूत आहेत का ?

मृत रुग्णाच्या कोरोना चाचणीचा अहवाल तीनदा पालटल्यामुळे नातेवाईक त्रस्त !

कर्नाटक आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार !

कर्नाटकातील प्रमुख मंदिरांसह अन्य मंदिरांच्या १७६ ठिकाणच्या भूमींवर भूमाफियांचे नियंत्रण !

हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण आणि नंतर मंदिरांच्या भूमीवर होणारे अतिक्रमण या दोन्ही गोष्टींपासून मंदिरांना मुक्त करण्यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना करणे हाच एकमेव उपाय आहे, हे भाविकांनी लक्षात घ्यावे !

बेंगळुरू येथे वेश्या व्यवसाय अड्ड्यावर धाड टाकून तिघा धर्मांधांंना अटक

नौशाद अली, रियाजुल शेख आणि समीर अशी त्यांची नावे आहेत. या तिघांनी वेगळ्या नावावर आधारकार्ड बनवून महिलांना फसवून वेश्या व्यवसाय चालवल्याचे पोलिसांनी सांगितले.

निपाणी पोलिसांकडून कर्नाटक सीमा बंद : कोगनोळी पथकर नाका येथे कडेकोट बंदोबस्त !

कर्नाटक पोलिसांच्या या कृतीमुळे महाराष्ट्रवासियांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

कर्नाटकातील कलबुर्गी येथे ऑक्सिजन सिलिंडर लावलेल्या रुग्ण महिलेची रुग्णालयात भरती होण्यासाठी वणवण !

आज ऑक्सिजनसाठी वणवण करणार्‍या लोकांना उद्या याहून अधिक आपत्काळात पाणी, अन्न यांसाठी अशी वणवण करावी लागली, तर आश्‍चर्य वाटू नये !

पशूसंग्रहालयातील प्राण्यांना गोमांसच आवडत असल्याने गोहत्या कायदा शिथील करण्यासाठी सरकारला पत्र पाठवणार ! – कर्नाटक मृगालय प्राधिकाराचे अध्यक्ष महादेवस्वामी

गोमांस धर्मांधांनाही आवडते; म्हणून गोहत्या करण्याची अनुमती द्या, अशीही मागणी उद्या केली जाईल

हासन (कर्नाटक) येथे रेव्ह पार्टीवर घातलेल्या धाडीत महिला पोलीस शिपायाला अटक !

ज्यांनी कायद्याचे रक्षण करावे, तेच कायद्याचे उल्लंघन करत असतील, तर कायदा आणि सुव्यवस्था कशी राहील? अशांना बडतर्फ करून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !

कोरोना महामारी संपवण्‍यासाठी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करा ! – श्रीराम सेना कर्नाटक (बेळगाव विभाग)

कोरोना महामारीमुळे यंदा श्रीरामनवमी उत्‍सवावर निर्बंध येण्‍याची दाट शक्‍यता आहे. तरी कोरोना महामारी संपवण्‍यासाठी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करा, असे आवाहन श्रीराम सेनाच्‍या वतीने काढलेल्‍या प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

बेळगाव पोटनिवडणुकीत केवळ ५६ टक्के मतदान !

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी १७ एप्रिल या दिवशी केवळ ५५.६१ टक्के मतदान झाले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वर्ष २०१९ च्या तुलनेत यंदा १२ टक्के घट झाली आहे. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी, काँग्रेसचे सतीश जारकीहोळी आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके यांच्यात प्रमुख लढत होत आहे.