पाटली पुत्र (बिहार) येथे नमाजपठणा नंतर मशिदी मध्ये ‘अतीक अहमद अमर रहे’ आणि ‘मोदी -योगी मुर्दाबाद’च्या घोषणा !

पाटणा जंक्शन येथील मशिदी मध्ये शुक्रवारच्या नमाजपठणा नंतर कुख्यात गुंड अतिक अहमद यांच्या समर्थनार्थ अतिक अमर रहे’ आणि ’मोदी-योगी मुर्दाबाद’ अशा घोषणा देण्यात आल्या.

पाटलीपुत्र (बिहार) येथे वाळू माफियांकडून सरकारी अधिकार्‍यांवर आक्रमण !

बिहारची पुन्हा एकदा जंगलराजच्या दिशेने वाटचाल चालू असल्याचे हे निर्देशक आहे ! ही स्थिती तेथील सरकार आणि पोलीस यांना लज्जास्पद !

हलाल प्रमाणपत्र भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मोठे संकट ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

हलाल प्रमाणपत्र हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक मोठे संकट असून बहुतांश लोकांना या संकटाविषयी माहितीही नाही. त्यामुळे प्रत्येकाने याचा वैध मार्गाने विरोध केला पाहिजे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी केले.

हाजीपूर (बिहार) येथे सनातन संस्थेच्या वतीने आनंदी जीवनासाठी अध्यात्म विषयावर प्रवचन पार पडले !

पाटलीपुत्र जिल्ह्यातील सारणच्या हाजीपूर येथे आनंदी जीवनासाठी अध्यात्म विषयावर प्रवचन घेण्यात आले. हे प्रवचन सनातन संस्थेच्या साधिका सौ. सानिका सिंह यांनी घेतले.

मूकबधिर मुलीवर सामूहिक बलात्कार करणार्‍या ४ मुसलमानांना अटक !

या प्रकरणी पोलिसांनी ‘चिकन सेंटर’चा मालक महंमद अरमान आणि त्याचे ३ सहकारी महंमद इक्बाल, शौकत अली आणि नुरुल हुदा यांना अटक केली.

बिहारमध्ये धर्मांध मुसलमानांनी घडवलेल्या दंगलीत हिंदूंची कोट्यवधी रुपयांची हानी !

बिहारमध्ये जनता दल (संयुक्त) आणि राजद यांच्या हिंदुविरोधी युतीमुळे धर्मांध मोकाट असल्यास आश्‍चर्य ते काय ?

(म्हणे) ‘मुसलमान तरुण स्वसंरक्षणार्थ बाँब बनवत होते !’ – आमदार महंमद नेहालुद्दीन, राष्ट्रीय जनता दल

हिंदूंनीही आता हेच करावे का ? अशा प्रकारचे विधान करून आमदार नेहालुद्दीन बाँब बनवण्याचे समर्थनच करत आहेत. अशा आमदारावर आणि त्याच्या पक्षावर बंदीच घातली पाहिजे !

बिहारमध्ये भाजप सत्तेत आल्यास दंगलखोरांना उलटे टांगले जाईल ! – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

वर्ष २०२५ मध्ये राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. तेव्हा जर भाजप राज्यात सत्तेत आला, तर या दंगलखोरांना उलटे टांगले जाईल, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे केले.

सासाराम (बिहार) येथे धर्मांध मुसलमानांनी केलेल्या दंगलीनंतर हिंदूंचे पलायन !

भारतात मुसलमान नाही, तर हिंदुच असुरक्षित आहेत, हेच अशा घटनांतून परत परत सिद्ध होतो ! आधी तुम्ही तुमचे प्राण वाचवा, जीव राहिला, तर अनेक घरे मिळतील ! – साहाय्य मागणार्‍या हिंदूंना पोलिसांचे उत्तर

मशिदीजवळ बाँब बनवतांना झालेल्या स्फोटात ६ धर्मांध मुसलमान घायाळ

रमझानच्या काळात बाँब बनवणे आणि त्याचा वापर हिंदूंना ठार मारण्यासाठी करणे, यांविषयी मुसलमानांचे धर्मगुरु, नेते, अभिनेते नसरुद्दीन शाह, पत्रकार राणा अयुब यांच्यासारखे लोक तोंड का उघडत नाहीत ?