११० गोवंशियांची होणारी तस्करी झारखंड पोलिसांनी रोखली !
३ वाहनांमध्ये गोवंशीयांना कोंबून भरण्यात आल्याने ३२ गोवंशियांचा मृत्यू
३ वाहनांमध्ये गोवंशीयांना कोंबून भरण्यात आल्याने ३२ गोवंशियांचा मृत्यू
तोडफोड करणार्यांना फाशी देण्याची केली मागणी !
काँग्रेसच्या काळात हिंदूंना ‘आतंकवादी’ ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र या देशात आतंकवादी केवळ धर्मांध मुसलमानच असून तेच आतापर्यंत यात सापडत आहेत !
हिंदूंच्या मंदिरांवर होणारी आक्रमणे रोखण्यासाठी हिंदूसंघटनाची आवश्यक जाणा !
हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद़्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी झारखंड आणि बंगाल या राज्यांमध्ये ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ राबवले. या अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कतरास (झारखंड) येथे ‘आदर्श अभिभावक कैसे बने ?’, या हिंदी भाषेतील ग्रंथाचे लोकार्पण
‘मशीद म्हणजे हिंदूंवर आक्रमण होण्याचे ठिकाण’, अशी आता नवीन व्याख्या करावी लागेल ! ‘इस्लाम म्हणजे शांती’ असे म्हटले जाते; मात्र त्यांच्या मशिदी मात्र अशांतता निर्माण करत आहेत !
‘लव्ह जिहाद’सारख्या गंभीर प्रकरणात ८ वर्षांनंतर न्याय मिळत असेल, तर जिहाद्यांवर अंकुश कसा बसेल ?’, असा प्रश्न कुणाच्याही मनात उपस्थित होणारच !
अशा प्रकारच्या जनगणनेच्या माध्यमातून हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे कुटील षड्यंत्र रचण्यात आले आहे. हिंदूंच्या विरोधातील हिंदुद्वेष्ट्या राजकीय पक्षांचे हे कटकारस्थान उलथवून लावण्यासाठी प्रभावी हिंदूसंघटन हाच एकमेव पर्याय आहे !
येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभर ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या विरोधात जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे.