निवडणूक आयोगाकडून भाजपला प्रचाराचे विज्ञापन असणारा व्हिडिओ हटवण्याचा आदेश
व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले झारखंड मुक्ती मोर्चाच्या समर्थकाच्या घरावर मुसलमान घुसखोरांनी बलपूर्वक केलेले अतिक्रमण !
व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले झारखंड मुक्ती मोर्चाच्या समर्थकाच्या घरावर मुसलमान घुसखोरांनी बलपूर्वक केलेले अतिक्रमण !
केंद्र सरकारने देशातील सर्व मदरसे बंद करून त्यांतील मुलांना आता सामान्य शाळांमध्ये शिकवण्यास पाठवण्याचा कायदा करणे आवश्यक आहे !
आज शुक्रवारी झारखंडमध्ये शाळा बंद होऊ लागल्या आहेत. जर तुम्ही शुक्रवारी शाळा बंद करू शकत असाल, तर मंगळवारी शाळा बंद ठेवण्याचे धाडस आमच्यात आहे.
काँग्रेस नेते गुलाम अहमद मीर यांचे आश्वासन ! या विधानावरून मीर यांच्या विरोधात गुन्हा नोंद होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे !
यातून बांगलादेशी घुसखोरीच्या प्रकरणात पोलिसांचे साटेलोटे असल्याची शक्यता दाट आहे, हेच म्हणता येईल. अशांविरुद्धही कठोर कारवाई झाली पाहिजे !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनात ‘धर्मांतर, भूमी जिहाद, ‘वक्फ बोर्ड कायदा १९९५’, ‘प्रार्थनास्थळ कायदा १९९१’ यांसारख्या समस्यांवरील कायदेशीर उपायांवर विचारमंथन करण्यात आले.
झारखंडमध्ये जे काही चालले आहे, ते असेच चालू राहिले, तर भविष्यात हिंदूंची लोकसंख्या ५० टक्के होईल आणि घुसखोरांची लोकसंख्याही जवळपास सारखीच होईल.
केंद्रात भाजपचे सरकार असल्याने त्याने देशातील प्रत्येक घुसखोराला देशातून हद्दपार केले पाहिजे आणि प्रतिदिन यांची आकडेवारी जनतेला दिली पाहिजे; मात्र प्रत्यक्षात असे होतांना दिसत नाही !
झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार असल्याने ते हिंदूंची नाही, तर मुसलमानांचीच बाजू घेणार ! याविषयी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस आदी राजकीय पक्ष तोंड उघडणार नाहीत !
झारखंडमध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी लागू करणार !