ग्राहक पेठमधून महिलांना सकारात्मक ऊर्जा ! – सौ. युगंधरा राजेशिर्के

महिलादिनानिमित्त दैवज्ञ भवन येथे रत्नागिरी ग्राहक पेठ आयोजित महिला बचत गट, उद्योगिनींच्या वस्तू प्रदर्शन १० मार्चपर्यंत सकाळी ११.०० ते रात्रौ ८.३० या वेळेत सर्वांसाठी खुले रहाणार आहे.

महिला सशक्तीकरणासाठी देशभरात समान नागरी कायदा लागू होणे आवश्यक ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

‘‘अनेक राजकीय पक्ष समान नागरी कायद्यावर राजकारण करत आहेत. स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा लागू करणारे गोवा हे पहिले राज्य आहे आणि याचा आम्हाला अभिमान वाटतो.’’ – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

महिलांनी शालीनता जपण्याची आवश्यकता !

महिलांचे महिलापण शालीनतेमध्ये आहे. ते जपण्यासाठी घराघरातूनच संस्कृतीचा जागर व्हायला हवा. मुलींना वळण लावण्याचे दायित्व पालकांचेच आहे.’

‘स्त्री’ म्हणजे कुटुंबाचा आधार !

अजूनही अधिकांश स्त्रिया भारतीय संस्कृती सांभाळून रहाणार्‍या आहेत. ‘स्त्री आहे म्हणून जग आहे ! स्त्री आहे म्हणून पुरुष आहे; पण पुरुष आहे म्हणून स्त्री आहे, असे नाही’

बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची महिला आयोगाची मागणी !

राष्ट्रीय महिला आयोगाच्या पथकाने नवी देहलीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. या वेळी पथकाने बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. या प्रसंगी पथकाने संदेशखाली येथील पीडित महिलांच्या जबानीचा अहवाल राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला.

France Women Right To Abortion : फ्रान्समध्ये महिलांनी गर्भपात करण्याला राज्यघटनेची स्वीकृती !

स्वैराचाराला प्रोत्साहन देणार्‍या या घटनात्मक अधिकारामुळे उद्या फ्रान्सची अधोगती व्हायला लागल्यास आश्‍चर्य वाटू नये !

चुकून वातानुकूलित डब्यात चढलेल्या महिलेला तिकीट तपासनीसाने गाडीबाहेर ढकलले !

अशा असंवेदनशील अधिकार्‍यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे !

६ लाख रुपयांचे पारितोषिक असलेल्या महिला माओवाद्यास गडचिरोली पोलीस दलाने केले जेरबंद !

‘टीसीओसी’ (नक्षलवाद्यांची सशस्त्र आक्रमक मोहीम) कालावधीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रीय सहभाग असलेल्या एका जहाल महिला माओवाद्याला अटक केली आहे.

Pune Drug Adict Girls : पुणे येथील वेताळ टेकडीवर नशेत गुंग असणार्‍या तरुणींचा ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमांवर प्रसारित !

आजची बहुसंख्य तरुण पिढी अमली पदार्थांच्या विळख्यात सापडली आहे. अन्वेषण यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा अमली पदार्थांची तस्करी रोखण्यास प्रयत्न करत आहेत; मात्र ते अपुरे पडत आहेत. तस्करांविरुद्ध कठोर कारवाई केली, तरच अमली पदार्थाचा भस्मासूर आटोक्यात येऊ शकतो !

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणार्‍या धर्मांध शिक्षिकेला शिवभक्तांनी क्षमा मागण्यास भाग पाडले !

या संदर्भात मुख्याध्यापकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, झालेली घटना गंभीर असून यामुळे समस्त शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. तरी शाळा व्यवस्थापनाने याची गंभीर नोंद घेऊन संबंधित शिक्षिकेवर योग्य ती कारवाई करावी.