महिला अधिवक्त्याविषयी न्यायमूर्तींकडून अपमानास्पद टिपणी
न्यायमूर्तींनी क्षमा मागितली नाही, तर सभा घेऊन त्यांच्या न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार घालण्याचा विचार केला जाईल, अशी चेतावणी आंदोलक अधिवक्त्यांनी दिली आहे.
न्यायमूर्तींनी क्षमा मागितली नाही, तर सभा घेऊन त्यांच्या न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार घालण्याचा विचार केला जाईल, अशी चेतावणी आंदोलक अधिवक्त्यांनी दिली आहे.
भारतात अवैधरित्या रहाणार्यांना बांगलादेशात हाकलून द्यायला हवे !
राज्यस्तरीय ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ समारोप आणि कन्यारत्न सन्मान कार्यक्रमात बोलत होते. या वेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन् आणि महिला अन् बालविकास मंत्री आदिती तटकरेही उपस्थित होत्या.
संपूर्ण जग आज आर्थिक, राजनैतिक, सामाजिक आणि सामरिक आव्हानांना सामोरे जात आहे. जागतिक स्तरावर आज सत्य चिरडले जात आहे. अशा स्थितीत भारताची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी प्रत्येक भारतियाला स्वयंपूर्ण अणि सशक्त बनावे लागेल !
त्या म्हणाल्या, ‘‘विशेष ग्रामसभेमध्ये स्थानिक प्रशासन, स्वयंसेवी संस्था, महिला बचतगट, अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि नागरिक यांनी महिलांच्या उन्नतीसाठी पुढाकार घ्यावा.
‘वेदांमध्ये आई आणि तिचे मूल यांच्यामधील नातेसंबंधाचे वर्णन अनेक पैलूंनी केले आहे. केवळ बाळंतपणानंतरच मातृत्व येते, असे नाही, तर दुर्बलांना प्रेमाने आधार देणारी आणि त्यांचे पालनपोषण करणारी प्रत्येक व्यक्ती ही आईच्याच भूमिकेत असते;
माझ्या पुतणीने मला तिच्या शाळेत ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’च्या निमित्ताने मदर तेरेसा यांची माहिती सांगण्याविषयी सांगितले होते. त्या वेळी मी तिला ‘भारतरत्न लता मंगेशकर’ यांच्याविषयी माहिती सांगण्यास सांगितली.
आपली हिंदु संस्कृती आणि संस्कार जपले नसल्यामुळे बुद्धी आणि मनही व्यभिचारी झालेले आहे. स्त्री ही अशी शक्ती आहे की, जिच्यामध्येच देवाने केवळ प्रजनन क्षमता निर्माण करण्याची शक्ती दिलेली आहे,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या अर्थसंकल्पात २ सहस्र १०० रुपये देऊ’, असे म्हटलेले केलेले नाही. राज्य सरकारकडून योजना घोषित केली जाते; पण (निवडणुकीतील) घोषणापत्र ५ वर्षांसाठी असते.
आंतरराष्ट्रीय महिलादिनाच्या निमित्ताने ८ मार्चला महिला लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च अशा २ महिन्यांचा हप्ता दिला जाणार आहे