पाकच्या सिंधमधील रुग्णालयात हिंदु महिलेवर डॉक्टरांकडून सामूहिक बलात्कार
भारतातील अल्पसंख्यांकांवरील कथित अत्याचारांची नोंद घेऊन भारतातील हिंदूंना तालिबानी ठरवणारा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग आता गप्प का ?
भारतातील अल्पसंख्यांकांवरील कथित अत्याचारांची नोंद घेऊन भारतातील हिंदूंना तालिबानी ठरवणारा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग आता गप्प का ?
अलीमा अख्तर यांनी आरोप केला आहे की, त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या असणार्या मौलवीशी विवाह करण्यासाठी दबाव आणला होता. त्यामुळे त्यांनी सोडले.
कॅसिनो म्हणजेच जुगार याला महसूल प्राप्तीसाठी अधिमान्यता दिल्यानंतर समाजाचे नैतिक अध:पतन हे ठरलेलेच आहे. गोव्यात कॅसिनोला दिलेल्या अधिमान्यतेचे दृश्यपरिणाम आता दिसू लागले आहेत.
देशातील महिलांवरील अत्याचार आणि बलात्कार यांच्या घटना थांबण्याचे नाव नाही. सरकार कुणाचेही असो महिलांवरील अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. ऑगस्टमध्ये गोवा राज्यात बलात्काराच्या ६ घटना घडल्या. विनयभंगाच्या १२ तक्रारी झाल्या.
मणीपूर येथील महिलांना निर्वस्त्र केल्याच्या घटनेवरून टीका करणारी काँग्रेस स्वतःच्या राज्यात घडणार्या अशा घटनांविषयी मौन बाळगते, हे लक्षात घ्या !
गेल्या ७५ वर्षांत समाजाला साधना न शिकवल्याचा हा परिणाम आहे. असे प्रकार रोखण्यासाठी अजूनही अभ्यासक्रमात ‘साधना’ हा विषय शिकवून पुढील पिढ्यांत नैतिकता रुजवता येईल !
२ अल्पवयीन मुलींनी तक्रार प्रविष्ट केल्यानंतर अर्नाळा सागरी पोलिसांनी जीत निजाई आणि त्याचा भाऊ यश निजाई याला अटक केली होती. जीत निजाईच्या भ्रमणभाषमध्ये ९ मुलींची अश्लील छायाचित्रे सापडली.
गेल्या ७५ वर्षांत समाजाला साधना न शिकवल्याचा हा परिणाम आहे. असे प्रकार रोखण्यासाठी अजूनही अभ्यासक्रमात ‘साधना’ हा विषय शिकवून पुढील पिढ्यांत नैतिकता रुजवता येईल !
अलिमिया महंमद सोलकर याने अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याच्या प्रकरणी पॉक्सो न्यायालयाकडून १ वर्षाचा कारावास आणि ४ सहस्र रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला साधना शिकवून ती करवून घेतली असती, तर आज ही स्थिती आली नसती ! ही स्थिती धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !