गोव्यात वेश्याव्यवसाय आणि दलाल यांची प्रतिदिन २ कोटी रुपयांची उलाढाल !

अनैतिक व्यवसायांच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल ? पोलीस आणि प्रशासन काय करत आहेत ? राज्यात चालणारे असे अनैतिक व्यवहार कायमचे बंद होण्यासाठी आता जनतेनेच जागृत आणि सतर्क रहाण्याची वेळ आली आहे !

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर स्वत:वरील अत्याचार कथन करत असतांना झाल्या भावूक !

मालेगाव स्फोटप्रकरणी भोपाळ न्यायालयात चालू आहे सुनावणी !
न्यायाधिशांनी १० मिनिटांसाठी रोखले न्यायालयाचे कामकाज !

लोणावळा (जिल्‍हा पुणे) येथे पर्यटक अल्‍पवयीन मुलींचे अपहरण करून सामूहिक बलात्‍कार !

छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या महाराष्‍ट्रात अशा घटना घडणे लज्‍जास्‍पद आहे ! यातून पोलिसांचा गुन्‍हेगारांना काहीच धाक उरला नाही, हे सिद्ध होते.

पाकिस्तानात मुसलमानांकडून हिंदु मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यास नकार !

सातारा येथे अल्‍पवयीन मुलीवर अत्‍याचाराच्‍या प्रकरणी गुन्‍हा नोंद !

धर्मशिक्षणाच्‍या अभावी समाजाची नीतीमत्ता किती खालावली आहे, याची अशा घटना निदर्शक आहेत. अशा घटना रोखण्‍यासाठी विनाविलंब कठोर शिक्षा देणेही आवश्‍यक आहे.

तमिळनाडूमध्ये पाद्य्राने केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न !

अशा बातम्या भारतातील प्रसारमाध्यमे दडपतात; कारण ते स्वतःला ‘धर्मनिरपेक्ष’ समजतात !

पाकिस्तानमध्ये आता बलात्कार्‍यांना भर चौकात दिली जाणार फाशी !

पाकच्या संसदीय समितीने बलात्कार्‍यांना भर चौकात फाशी देण्याच्या संदर्भातील विधेयक संमत केले आहे. पाकिस्तान असा कायदा करू शकतो, तर भारत का करू शकत नाही ?

 ३१ वर्षांपूर्वी धाडीच्या नावाखाली अन्याय आणि बलात्कार करणार्‍या तमिळनाडूतील २१५ अधिकार्‍यांना शिक्षा

अधिकाराचा अशा प्रकारे अपवापर करणार्‍यांना आजन्म कारागृहात टाकण्याचीच शिक्षा करणे आवश्यक होते ! बलात्कार आणि अत्याचार केल्याच्या प्रकरणात ३१ वर्षांनी मिळालेला न्याय हा अन्यायच !

गोव्यात किशोरवयीन मुली गर्भवती होण्याचे वाढते प्रकार चिंताजनक ! 

धर्मशिक्षण आणि साधना यांअभावी समाजाची झालेली ही अधोगती आहे ! मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धत, अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली चाललेला स्वैराचार, लिव्ह इन रिलेशनशिपसारखी विकृती, अश्‍लील चलचित्रे, आदी गोष्टी यास कारणीभूत आहेत !

महिलांवरील अत्याचारांच्या घटनांच्या अन्वेषणासाठी मुंबईत स्वतंत्र श्‍वानपथक येणार !

केंद्रशासनाकडून ६० टक्के आणि महाराष्ट्र शासनाकडून ४० टक्के अशा प्रकारे हा निधी प्राप्त झाला आहे. सध्या निर्भया पथकासाठी मुंबईमध्ये स्वतंत्र गाड्या आहेत. श्‍वानपथकामुळे महिलांवरील अत्याचारांच्या घटनांच्या अन्वेषणाला गती मिळेल.