मागील १५ मासांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील १ सहस्र ८४४ महिला-मुली बेपत्ता !
मुली आणि महिला यांनी बेपत्ता होणे, हे गंभीर अन् चिंताजनक आहे. प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाता येण्यासाठी मुलींवर लहानपणापासूनच संस्कार करणे आवश्यक आहे !
मुली आणि महिला यांनी बेपत्ता होणे, हे गंभीर अन् चिंताजनक आहे. प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाता येण्यासाठी मुलींवर लहानपणापासूनच संस्कार करणे आवश्यक आहे !
भालावली, राजापूर येथील युवतीवरील अत्याचाराचे प्रकरण रत्नागिरी – राजापूर तालुक्यातील भालावली येथील अल्पवयीन मुलीला जिवे मारण्याची धमकी देत आणि वारंवार तिच्यावर अतिप्रसंग करणार्या नीलेश देवजी गुरव या ३३ वर्षीय तरुणाला रत्नागिरी जिल्हा पॉक्सो न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि २६ सहस्र रुपयांचा दंड ठोठावला आहे. Ratnagiri News : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाला 20 … Read more
लव्ह जिहादच्या दुष्टचक्रात सापडलेल्या आणि ‘श्रद्धा वालकर’ होण्यापासून वाचलेल्या अशा युवतींसाठी शासन आतातरी जिहाद्यांच्या विरोधात कायदा करणार का ?
यातून तृणमूल काँग्रेसच्या राज्यात ढासळलेली कायदा आणि सुव्यस्था आपल्याला दिसून येते. एका महत्त्वाच्या संस्थेच्या अध्यक्षांना पोलीस मारहाण करत असतील, तर ते सामान्य लोकांशी कशा प्रकारे वागत असतील, याचा विचारही न केलेला बरा !
नेहमीच महिलांवर अत्याचार करणार्यांमध्ये धर्मांध पुढे असतात, यातून त्यांची वासनांध मानसिकता लक्षात येते ! !
पाकिस्तानसारख्या कट्टर इस्लामी देशात तेथील हिंदूंनी अशा प्रकारे संघटित होऊन आंदोलन करणे, हे कौतुकास्पद होय !
कायद्याचे भय न राहिल्यामुळे धर्मांध मुसलमानांकडून अशा कृती होत आहे. अशांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !
या प्रकरणी पोलिसांनी मृत महिलेच्या घरातील पोपटाच्या साक्षीवरून मारेकर्यांचा माग काढला होता. या हत्येतील एक दोषी महिलेचा नातेवाईक होता.
हिंदु युवतींनी धर्माचरण करून सुसंस्कारित होणे, हाच लव्ह जिहादपासून वाचण्याचा एकमेव उपाय आहे !