विवाहित आणि अविवाहित युगुल ‘लिव इन रिलेशन’मध्ये राहू शकत नाहीत ! – राजस्थान उच्च न्यायालय

‘लिव इन रिलेशन’ ही पाश्‍चात्त्यांची संस्कृती आहे. भारतामध्ये तिचे कुणी अनुकरण करत असेल, तर त्याला गुन्हाच ठरवणे आवश्यक आहे. सरकारने भारतीय संस्कृतीचे रक्षण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत !

अश्लीलता पसरवणार्‍या माध्यमांचे तरुणाईवरील गंभीर दुष्परिणाम !

चित्रपटांमुळे ‘प्रेमप्रकरण असणे अथवा ‘गर्लफ्रेंड’ किंवा ‘बॉयफ्रेंड’ असणे, ही एक अपरिहार्य गोष्ट आहे’, अशी मानसिकता गेल्या काही दशकांपासूनच भारतात झाली आहे.

वृद्धाश्रम नकोत !

चिखली (तालुका संगमनेर, जिल्हा नगर) येथे वडिलांचा सांभाळ कुणी करायचा ? यावरून दोघा भावांमध्ये वाद झाला आणि यातून त्यांनी जन्मदात्याचीच हत्या केली. कलियुगात आई-वडिलांचा सांभाळ करण्यावरून मुलांमध्ये वाद होण्याच्या घटना नवीन राहिल्या नाहीत….

विनामूल्य भरपूर ऑक्सिजन आणि पर्यावरण संरक्षण यांसाठी भारतीय झाडे लावा !

येत्या काही वर्षांत प्रत्येक ५०० मीटर अंतरावर पिंपळ, नीम आणि वडाचे झाड लावले, तर प्रदूषणमुक्त भारत होईल. ज्यांच्या बाजूला जागा असेल, त्यांनी तुळस लावावी. आपण सर्वांनी एकत्रितपणे आपल्या भारताला नैसर्गिक आपत्तीतून वाचवूया.

रामजन्मभूमी मुक्त होणे, हे प्रभु श्रीरामांच्या अस्तित्वाचे प्रमाणच ! – महंत पवनकुमारदास शास्त्रीजी

रामनवमीनिमित्त ‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या विशेष परिसंवादांतर्गत ‘प्रभु श्रीराम आणि रामराज्य आदर्श का ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ उद्बोधक चर्चासत्र !

गुढीपाडव्याला सात्विक वातावरणात गुढीपूजन करून नववर्षाचे स्वागत करणे आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक !

‘यू.ए.एस्.’, सूक्ष्म-चित्रे तसेच साधकांचा अनुभव यांतून गुढीपूजनाने नववर्षारंभ आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक, तर पाश्‍चिमात्त्य पद्धतीने नववर्षारंभ हानीकारक !

महिलांनो, सक्षम होण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घ्या ! – कु. रागेश्री देशपांडे, रणरागिणी शाखा

धर्माचरण, धर्माभिमान यांचा अभाव आणि पाश्‍चिमात्त्यांचा प्रभाव महिला आणि मुली यांवर झाला आहे. हिंदु स्त्रियांना कुंकू लावण्याची, बांगड्या घालण्याची लाज वाटते. घट्ट, तोकडे कपडे घालणे, केस मोकळे सोडणे म्हणजे ‘आम्ही आधुनिक आहोत’, असे मुलींना वाटते……

हिंदूंची विनाशाकडे वाटचाल !

‘कुठे अर्थ आणि काम यांवर आधारित पाश्‍चात्त्य संस्कृती, तर कुठे धर्म आणि मोक्ष यांवर आधारित हिंदु संस्कृती ! हिंदू हे पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करत असल्यामुळे त्यांचीही झपाट्याने विनाशाकडे वाटचाल होत आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

फाटक्यांचे वैचारिक दारिद्य्र !

समाजामध्ये जे काही घडत आहे, त्याचे अंधानुकरण करण्याचा प्रघात सध्या पडलेला आहे. त्यातूनच अशा कृती केल्या जातात. तरीही भारतात अद्याप काही प्रकरणात संस्कृतीचे पालन होत असल्याने याला पुष्कळ मोठा प्रतिसाद मिळत नाही, हेही तितकेच खरे.

हिंदु संस्कृतीचे श्रेष्ठत्व !

‘पाश्‍चात्त्य संस्कृती शरीर, मन आणि बुद्धी यांना सुख देण्यासाठी धडपडते, तर हिंदु संस्कृती ईश्‍वरप्राप्तीचा मार्ग दाखवते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले