…आणि परदास्याचा कलंक मिटला !

श्रीरामजन्मभूमीकरता गेल्या ५०० वर्षांच्या संघर्षात अनेक रमभक्तांनी आपल्या प्राणांचे बलीदान दिले . गेली ५०० वर्षे भारतवर्षाला हिणवणारा बाबरीचा कलंक धराशायी झाल्याच्या समर प्रसंगाच्या आठवणी थोड्याशा धूसर झालेल्या असल्या, तरी त्या अमर आहेत !

२२ जानेवारीला संगमनेर तालुक्यातील मद्य-मांस विक्रीची दुकाने बंद ठेवा !

अहिल्यानगर येथे विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने निवेदन !

अलिबाग येथे विश्व हिंदु परिषदेकडून ‘वाल्मिकी रामायण’ ग्रंथावर आधारित कथामालेचे आयोजन !

२४ ते २८ जानेवारी या दिवसात सायंकाळी ६ ते ९ या वेळेत श्रीराम मंदिर, ब्राह्मण आळी, अलिबाग येथे श्री वाल्मिकी रामायणाच्या कथामालांचे आयोजन करण्यात आले आहे.

श्रीराममंदिरासाठीच्या ४ दशकांच्या लढ्याचे श्रेय संत आणि धर्माभिमानी हिंदू यांनाच ! – विनोद बंसल, राष्ट्रीय प्रवक्ते, विहिंप

वर्ष १९८३ ते वर्ष २०२३ पर्यंत विहिंपने मंदिरासाठी दिलेला लढ्याविषयी माहिती येथे देत आहे.

२२ जानेवारी या दिवशी वाशीम जिल्ह्यात मद्य, मांस बंदी करा !

२२ जानेवारी या दिवशी श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शहरात मद्य, मांस व्यवहार बंद ठेवावे, यासाठी सकल हिंदु समाज आणि सकल जैन समाज यांच्या वतीने नगरपालिका मुख्याधिकारी आणि ठाणेदार यांना निवेदन देण्यात आले.

‘राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणे’ने फेरअन्वेषण करावे ! – मिलिंद एकबोटे

श्री. मिलिंद एकबोटे पुढे म्हणाले की, प्रसारमाध्यमांमध्ये त्यांची कुख्यात गुन्हेगार अथवा गुंड म्हणून बाजू दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे. या हत्येची दुसरी बाजू प्रकाशात यायला हवी.

Indians Rally In US : न्यू जर्सी (अमेरिका) येथे हिंदूंनी श्रीरामाचे चित्र असलेले झेंडे घेऊन काढली ३५० वाहनांची फेरी !

अयोध्येत श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्‍वभूमीवर येथे हिंदूंकडून वाहन फेरी काढण्यात आली. भगवान श्रीरामाचे चित्र असलेले झेंडे घेऊन ३५० हून अधिक वाहनांचा या फेरीत समावेश होता.

Karnataka Congress Derogatory Statement : केंद्र सरकारकडे तांदूळ नसतांना सरकार धर्माच्या नावाखाली घरोघरी अक्षता वाटत आहे !

अक्षता वाटप कार्यक्रम हा विहिंपचा आहे; मात्र काँग्रेसचे मंत्री भाजपद्वेषापायी केंद्र सरकारवर टीका करत आहेत, हे हास्यास्पद होय !

देशात जातीय दंगली घडवण्याच्या हेतूने आव्हाड यांचे वक्तव्य ! – विहिंप आणि बजरंग दलाचा आरोप

भांडुप पोलीस ठाण्यात मुलुंड जिल्हा विहिंपचे सहमंत्री श्री. वशिष्ठ चौधरी आणि बजरंग दल जिल्हा संयोजक श्री. अक्षय सौदे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ४ जानेवारी या दिवशी तक्रार प्रविष्ट केली.

जगातील ६१ देशांत दिसणार रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा !

विश्व हिंदु परिषदेचे केंद्रीय संयुक्त सरचिटणीस जी. स्थाणुमालयन म्हणाले की, नोव्हेंबर मासात बँकाक येथे ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’ची परिषद झाली. त्या वेळी जगातील ६१ देशांतील प्रतिनिधी तेथे आले होते.