कल्याण येथील मंदिरात चोरी करणारा धर्मांध अटकेत !
कठोर शिक्षा होत नसल्यामुळेच धर्मांध गुन्हे करण्याचे धाडस करतात !
कठोर शिक्षा होत नसल्यामुळेच धर्मांध गुन्हे करण्याचे धाडस करतात !
मुंबईमध्ये प्रत्येक मासाला सरासरी ५२ मॅनहोल्सवरील झाकणांची चोरी होते. मागील ४ वर्षांत मुंबईतून एकूण २ सहस्र ५३१ मॅनहोल्सची लोखंडी झाकणे चोरीला गेली आहेत, अशी लेखी माहिती राज्यशासनाकडून विधानसभेतील एका तारांकित प्रश्नांवर लिखीत स्वरूपात दिली आहे.
बंगालमध्ये गेल्या काही मासांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्याचे उघड आले असतांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, माकप आदी राजकीय पक्ष आणि महिला संघटना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जाब विचारतांना दिसत नाहीत, हे लक्षात घ्या !
येथील कृषी उत्पन्न बाजार समिती चोरांनी ७० ते ७५ किलोचे ७ सहस्र रुपयांचे टोमॅटो चोरले. हा प्रकार सीसीटीव्हीत दिसून आला आहे.
हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! मठ येथील श्री स्वयंभू मंदिरातील दानपेटी फोडून अज्ञात चोराने त्यातील रक्कम चोरल्याची तक्रार मंदिराचे पुजारी दत्ताजी रामचंद्र गुरव यांनी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात दिली आहे.
आरोपी पाटील याच्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८ गुन्हे, कोल्हापूर जिल्ह्यात ९ गुन्हे, गोवा राज्यात ४, कर्नाटक राज्यात २४, असे एकूण ४५ गुन्हे नोंद आहेत. तसेच काही गुन्ह्यांसाठी पोलीस त्याचा शोध घेत होते.
अज्ञात चोरट्याने टाकळीभान येथील श्री साईबाबा मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरून नेली. ही घटना ३ जुलै या दिवशी घडली. ३ मासांपूर्वी याच मंदिराचा पितळेचा कळस चोरण्यात आला होता.
टोमॅटोच्या दराने उच्चांक गाठल्याचा परिणाम
सरला गोवर्धन परिसरामध्ये वाळू तस्करांवर कारवाईसाठी गेलेल्या महसूल आणि पोलीस पथकांवर वाहने घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला.
राजधानी देहलीच्या कायदा-सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचेच हे द्योतक !