अफगाणिस्तानवर आक्रमण करणार नाही ! – पाकिस्तान

अफगाणिस्तानवर पाकिस्तान कधीही आक्रमण करू इच्छित नाही. मागील घोडचुका आम्ही पुन्हा करू इच्छित नाही. त्यामुळे हेच योग्य होईल की, अफगाणिस्तानमध्ये कायदे लागू करणार्‍या संस्थांनी योग्य काम करणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी येथे व्यक्त केली.

इस्रायलने सीरियाच्या राजधानीवर डागलेल्या क्षेपणास्त्रांमुळे ५ जण ठार

२ दिवसांपूर्वी सीरियामध्ये झालेल्या एका आतंकवादी आक्रमणात ५३ लोकांचा मृत्यू झाला.

तालिबानने पाकिस्तानवर नियंत्रण मिळवल्यास आश्चर्य वाटू नये ! – तस्लिमा नसरीन

पाकमध्ये सातत्याने तालिबानी आतंकवादी घातपात करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर तस्लिमा नसरीन यांनी हे विधान केले आहे.

अफगाणिस्तान आतंकवादाचे मुख्य केंद्र ! – संयुक्त राष्ट्रे

अफगाणिस्तान हे मध्य आणि दक्षिण आशियामध्ये आतंकवादाचे मुख्य केंद्र असल्यामुळे या परिसरात अशांती असणार आहे, असा अहवाल संयुक्त राष्ट्रांनी प्रसारित केला आहे.

कोईम्बतूर बाँबस्फोटाच्या प्रकरणी एन्.आय.ए.च्या तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटक राज्यांत ६० ठिकाणी धाडी !

इस्लामिक स्टेटशी संबंधित लोकांच्या ठिकाणांवर धाडी !

गोव्यात ‘पी.एफ्.आय.’ मुसलमान विद्यार्थ्यांना भडकावत आहे !

‘पी.एफ्.आय.’वर बंदी असतांना तिचे कार्यकर्ते छुप्या पद्धतीने सक्रीय असल्याचे या घटनेवरून दिसून येते. गोवा सरकारने या प्रकाराकडे तातडीने लक्ष देऊन ‘पी.एफ्.आय.’वर कडक कारवाई करावी !

अजित डोवाल आणि पुतिन यांची भेट

अफगाणिस्तानच्या नैसर्गिक संसाधनांचा वापर त्यांच्या नागरिकांच्या कल्याणासाठीच झाला पाहिजे. लष्कर-ए-तोएबा, जैश-ए-महंमद सारख्या आतंकवादी संघटनांना नष्ट करण्यासाठी सदस्य देशांत गुप्तहेर आणि सुरक्षा सहकार्य असणे आवश्यक आहे.

भारत, चीन आणि इराण यांच्या अफगाणिस्तानमधील दूतावासांवर आक्रमण करणार  

संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातून समोर आली इस्लामिक स्टेट(खुरासान)ची धमकी !

सरकारने इस्‍लामी जिहादच्‍या विरोधात इस्रायलप्रमाणे युद्ध पुकारावे ! – प्रवीण तोगाडिया, अध्‍यक्ष, आंतरराष्‍ट्रीय हिदु परिषद

देशातील प्रत्‍येक गाव जिहाद्यांचे लक्ष्य होऊ शकते, याची भीती वाटते. आपल्‍याला पुढे जायचे आहे. त्‍यामुळे जुन्‍या जखमांच्‍या खपल्‍या काढू नयेत.

‘मॉकड्रिल’ प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने सरकारचे म्हणणे मागवले !

आतंकवादी आक्रमणाचे ‘मॉकड्रिल’ चालू असतांना आतंकवाद्यांची भूमिका बजावणार्‍या पोलिसांनी ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा दिल्याची घटना चंद्रपूर आणि नगर जिल्ह्यांत घडली होती.