आणखी किती पूल कोसळल्यानंतर प्रशासन जागे होणार आहे ? – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक, हिंदु जनजागृती समिती

महाड येथील सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेत ४० जणांचे बळी गेले असतांना रायगडमधील प्रशासनाने यातून कोणताही बोध घेतल्याचे दिसून येत नाही. वाहतुकीची वर्दळ असलेल्या येथील साळाव-रेवदंडा पुलाची दुरवस्था झाली आहे.

अन्नपदार्थांत भेसळ आढळल्यास भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाण प्राधिकरणाकडे (एफ्.एस्.एस्.ए.आय.) तक्रारी करा ! – मोहन केंबळकर, साहाय्यक आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन विभाग, कोल्हापूर

दूध किंवा कुठल्याही अन्नपदार्थांमध्ये भेसळ लक्षात आल्यास ‘एफ्.एस्.एस्.ए.आय.’कडे दूरभाष, ‘ऑनलाईन’ किंवा प्रत्यक्ष पत्रव्यवहार यांद्वारे तक्रार करता येते.

अन्नभेसळ : दुष्परिणाम आणि प्रतिबंधात्मक उपाय ! (भाग २)

हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्या अंतर्गत विशेष संवाद

अन्नभेसळ : दुष्परिणाम आणि प्रतिबंधात्मक उपाय ! (भाग २)

हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्या अंतर्गत विशेष संवाद दिनांक : २० ऑक्टोबर     वेळ : रात्री ८ वाजता ऑनलाईन परिसंवादाची मार्गिका (लिंक) ! Youtube.com/HinduJagruti  twitter.com/HinduJagrutiOrg www.HinduJagruti.org

प्रथमदर्शनी माहिती अहवाल (एफ्.आय.आर्.): अन्वेषणातील महत्त्वाचा घटक !

समाज आदर्श असेल, तर पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल. असे हे परस्परावलंबी चित्र असल्यामुळे जागृतीकरता हा लेख प्रसिद्ध करत आहोत.

दिवसा पथदीप (स्ट्रीट लाईट) चालू राहिल्याने होणारा विजेचा अपव्यय रोखण्यासाठी उपाययोजना काढा !

‘सुराज्य अभियान’च्या वतीने गोव्याचे ऊर्जामंत्री, दक्षिण गोव्यातील विद्युत् विभागाचे अधीक्षक अभियंता आणि फोंडा येथील कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

धर्मांधांचे तुष्टीकरण करून धार्मिक दंगल भडकावणारे पोलीस अधिकारी आणि धर्मांधांवर कारवाई करून दंगल शमवणारे पोलीस अधिकारी !

‘वर्ष १९८७-८८ मध्ये एका शहरात हिंदु-अल्पसंख्यांक यांच्यात दंगल झाली होती. दंगलीचे पडसाद शहरात १० दिवस उमटत होते.

वारंवार येणार्‍या चक्रीवादळांचा धोका लक्षात घेता शासनाने तात्काळ ‘बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारण केंद्रे’ उभारावीत ! – सुराज्य अभियान

हिंदु जनजागृती समितीची ‘सुराज्य अभियाना’द्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी. सरकारने वारंवार येणार्‍या चक्रीवादळांचा धोका लक्षात घेऊन ‘बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारा केंद्रे’ तातडीने उभारावीत.

कोपरखैरणे (नवी मुंबई) येथील ‘सीटी स्कॅन सेंटर’ने ५ जणांकडून अतिरिक्त आकारलेली रक्कम केली परत !

सीटी स्कॅन सेंटरकडून होणारी लूटमार थांबवणार्‍या आरोग्य साहाय्य समितीचे अभिनंदन ! अशा लूटमारीच्या विरोधात नागरिकांनी सतर्क राहून वैध मार्गाने आवाज उठवणे आवश्यक !

प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा ‘मास्क’ विकणार्‍या अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील आदी आस्थापनांवर कायदेशीर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती

वास्तविक अशी मागणी का करावी लागते ? सरकारने स्वतःहून अशा आस्थापनांच्या विरोधात कारवाई करणे अपेक्षित आहे !