नव्या संसदेच्या उद्घाटनावरून सर्वोच्च न्यायालयात याचिका !
संसदेच्या नव्या इमारतीचे २८ मे या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत असले, तरी ते राष्ट्रपतींच्या हस्ते होणे आवश्यक असल्याची भूमिका देशभरातील विरोधी पक्षांनी घेतली आहे.
संसदेच्या नव्या इमारतीचे २८ मे या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत असले, तरी ते राष्ट्रपतींच्या हस्ते होणे आवश्यक असल्याची भूमिका देशभरातील विरोधी पक्षांनी घेतली आहे.
खरेतर ‘द केरल स्टोरी’मध्ये ‘लव्ह जिहाद’विषयी थोडेसे दाखवण्यात आले आहे. प्रत्यक्षात वस्तूस्थिती पुष्कळ भयानक आहे. ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाला हिंदूंनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला पाहिजे.
बंगालमधील हिंदुद्वेषी आणि धर्मांध मुसलमानप्रेमी तृणमूल काँग्रेसची हुकूमशाही ! अशा पक्षाला निवडून देणार्या बंगालमधील हिंदूंना पुढे धर्मांधांकडून मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले, तर आश्चर्य वाटू नये !
मध्यप्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये आफ्रिकेतून आणण्यात आलेल्या चित्त्यांपैकी ३ चित्त्यांचा गेल्या २ मासांत मृत्यू झाला आहे. यावरून सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त करत उर्वरित चित्यांना दुसर्या उद्यानात हलवण्याचा विचार करावा, असे वन्यजीव तज्ञ समितीला सांगितले आहे.
येथील वडगाव शेरीतील ‘ब्रह्मा सनसिटी सहकारी गृहरचना संस्थे’च्या आवारात ७ वर्षांच्या मुलावर भटक्या कुत्र्यांनी आक्रमण केल्यानंतर महापालिकेने तेथील ६० कुत्र्यांना पकडून सुरक्षित निवार्यात ठेवले होते.
मध्यप्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये आफ्रिकेतून आणलेल्या चित्त्यांपैकी ३ चित्त्यांचा गेल्या २ मासांत मृत्यू झाला. यावरून सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त करत ‘त्यांना दुसर्या उद्यानात हलवण्याचा विचार करावा’, असे सांगितले आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने यापूर्वी हे सर्वेक्षण आणि चाचणी करण्याची अनुमती दिली होती. याला ज्ञानवापी मशीद प्रबंधन समितीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने अशी स्थगिती दिली.
तृणमूल कांग्रेस सरकार को दंड भी देना चाहिए !
बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर घातलेली बंदी सर्वाेच्च न्यायालयाने सरकारला फटकारत हटवण्याचा आदेश दिला.
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अभिनंदनीय आहे. यासमवेतच अशा प्रकारे मुसलमानांना खुश करण्यासाठी हिंदूंवरील अत्याचार दडपणारी ही अन्यायी बंदी घातल्यावरून बंगाल सरकारला दंडही केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !