बँकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून पसार झालेले नीरव मोदी यांचे प्रत्यार्पण आणि न्यायालयीन भूमिका
‘पंजाब नॅशनल बँकेसह अन्य बँकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून इंग्लंडला पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याला भारतात आणण्यात येणार आहे.
‘पंजाब नॅशनल बँकेसह अन्य बँकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून इंग्लंडला पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याला भारतात आणण्यात येणार आहे.
म्हादईची पहाणी करण्यासाठी गेलेल्या गोव्याच्या पथकाला अपमानास्पद वागणूक दिल्याचे प्रकरण
केंद्रशासनाने वीर राघव रेड्डी यांच्या विरुद्ध सैन्याच्या ९ एकर भूमीवर अतिक्रमण करून ती बळकावली आहे, असा दिवाणी दावा केला.
सोनाराने कान टोचललेलेे नेहमीच चांगले असते ! असे प्रश्न अन्य कुणी उपस्थित केला असता, तर त्याला ‘सनातनी’ म्हटले गेले असते ! आता न्यायालयाने देशातील आरक्षणाचे पुनर्विलोकन करून ‘देशात खरेच आरक्षणाची आवश्यकता आहे का ?’ याचा निर्णय घ्यावा !
विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी आणि पुरातत्व खात्यातील अधिकार्यांचे लक्ष वेधण्यासाठी १९ मार्च या दिवशी कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी चौक येथे ‘घंटानाद आंदोलन’ करण्यात येणार आहे.
इंडोनेशियानंतर भारतात मुसलमानांची सर्वाधिक लोकसंख्या आहे. यातील धर्मांध भारतात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करतच आले आहेत, हे रोखण्यासाठी आता श्रीलंका, म्यानमार आदींप्रमाणे कठोर होणे अपरिहार्यच ठरणार आहे, असे म्हणावेसे वाटते !
तमिळनाडू आणि केरळ सरकारची सर्वोच्च न्यायालयाला विनंती
न्यायालयाने याचिकेला तलाकसंदर्भात समान नियम बनवण्याची मागणी करणार्या याचिकेसह एकूण ५ याचिकांची सुनावणी एकत्रित करण्याचे ठरवले आहे.
न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा देशातील सर्वोच्च न्यायालयातील अधिकारपदावर होत्या. खर्या अर्थाने त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होत्या. असे असूनही बेगडी सुधारणावाद, महिला-पुरुष समानता असल्या भंपक संकल्पनांना त्या बळी पडलेल्या नाहीत.
भारतात कायद्याचे राज्य असतांना अशा प्रकारचा फतवा कसा काढला जातो ? जर रिझवी न्यायालयात गेले आहेत, तर त्यांना न्यायालयात विरोध का करण्यात येत नाही ? रिझवी यांचा शिरच्छेद करण्याचा फतवा काढणारे धर्मांध न्याययंत्रणेला जुमानत नाहीत, हेच यातून दिसून येते !