सनातनचे हितचिंतक आणि चिंतामणी ट्रॅव्हल्सचे मालक गुरुप्रसाद जयस्वाल यांचे निधन !

सनातनचे हितचिंतक गुरुप्रसाद नत्थुलाल जयस्वाल (वय ८९ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने २३ जानेवारी २०२१ या दिवशी दुःखद निधन झाले.

रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांची कोल्हापूर रेल्वे स्थानकाला भेट

शिवसेना खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रकात जाधव यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

शिधापत्रिकेला आधार कार्ड जोडले नसल्यास १ फेब्रुवारीपासून होणार रेशन बंद !

शिधापत्रिकेला आधार कार्ड क्रमांक जोडला (लिंक) नसल्यास १ फेब्रुवारीपासून रेशन बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते आणि तहसीलदार आशा होळकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

पुण्यातील हडपसर, रामटेकडी येथील औद्योगिक वसाहतीत भीषण आग

पुण्यातील हडपसर भागात असलेल्या औद्योगिक वसाहतीत आस्थापनाच्या कचरा प्रकल्पाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

गोवा विधानसभेचे आजपासून हिवाळी अधिवेशन : पहिल्या दिवशी राज्यपाल संबोधित करणार

गोवा विधानसभेच्या ४ दिवसीय हिवाळी अधिवेशनाला २५ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. चालू वर्षातील हे पहिले अधिवेशन असल्याने अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी सदस्यांना संबोधित करणार आहेत.

म्हादई अभयारण्यातील प्रवेशबंदीची सूचना सरकारकडून मागे ! – आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे

आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी एका पत्रकार परिषदेत म्हादई अभयारण्यातील प्रवेशबंदीची सूचना सरकारने २२ जानेवारीलाच मागे घेतल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली.

व्हॅलेंटाईन डे’ मुळे समाजाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम ! – ‘१४ फेब्रुवारी अँड बियाँड’ चित्रपटाचे दिग्दर्शक उत्पल कलाल

चित्रपट क्षेत्रात ‘व्हॅलेंटाईन डे’चे दुष्परिणाम, संस्कृतचे महत्त्व, ३७० कलम जम्मू-काश्मीरमधून हटवल्याचे लाभ, तीन तलाकचे दुष्परिणाम आदी गोष्टींविषयी प्रबोधन करणार्‍या चित्रपटांची निर्मिती झाली, हे कौतुकास्पद आहे.

पुण्यातील हडपसर, रामटेकडी येथील औद्योगिक वसाहतीत भीषण आग

पुण्यातील हडपसर भागात असलेल्या औद्योगिक वसाहतीत आस्थापनाच्या कचरा प्रकल्पाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी अग्नीशमन दल आणि पोलीस दाखल झाले आहेत. यात जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

पुण्यातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्ग १ फेब्रुवारीपासून चालू होणार

शहरातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्ग १ फेब्रुवारीपासून चालू करण्यास अनुमती देण्यात आल्याची माहिती महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.

कळंगुट येथे २ ठिकाणी अमली पदार्थ जप्त

पहिल्या प्रकरणात खेड, रत्नागिरी येथील  एका २१ वर्षीय युवकाकडून १ किलो २०० ग्रॅम (किंमत सुमारे १ लाख २० सहस्र रुपये) वजनाचे अमली पदार्थ, तर दुसर्‍या प्रकरणात पश्‍चिम बंगाल येथील १९ वर्षीय शब्बीर अली खान याच्याकडून १ लाख रुपये किमतीचा गांजा कह्यात घेण्यात आला आहे.