सिंधदुर्ग : कणकवलीत युवतीवर सामूहिक बलात्कार
समाजाची नैतिकता किती खालावली आहे, ते अशा घटनांवरून दिसून येते ! यासाठी समाजाला धर्मशिक्षण देऊन नैतिकता रुजवण्याची नितांत आवश्यकता स्पष्ट होते !
समाजाची नैतिकता किती खालावली आहे, ते अशा घटनांवरून दिसून येते ! यासाठी समाजाला धर्मशिक्षण देऊन नैतिकता रुजवण्याची नितांत आवश्यकता स्पष्ट होते !
ख्रिस्ती मिशनर्यांचा धर्मांतराचा डाव हाणून पाडणारे जागरूक धर्माभिमानी नागरिक सर्वत्रच्या हिंदूंसाठी आदर्श आहेत !
शैक्षणिक सुविधा मिळण्यासाठी जनतेला वारंवार आंदोलन करावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! यावरून प्रशासनाला आंदोलनाचीच भाषा समजते, असे समजायचे का ?
जिल्ह्यात कुठल्या ना कुठल्या शाळेत शिक्षक नसल्याने पालक, ग्रामस्थ आंदोलन करत असल्याचे चित्र आहे. प्रशासनाकडून, एका शाळेत शिक्षक अधिक असल्यास त्यातील एखादा शिक्षक दुसर्या शाळेत पाठवून वेळ मारून नेली जात आहे !
प्रशासनाला आंदोलनाचीच भाषा समजते, हे पुन्हा एकदा स्पष्ट !
फसवणूक करणार्याला लाच घेऊन साहाय्य करणारे पोलीस जनतेचे शत्रूच !
सर्वत्र सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत असतांना शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! आंदोलन केल्यानंतरच समस्येवर उपाययोजना काढणारे प्रशासन जनतेच्या सहनशीलतेचा अंत पहात आहे का ?
स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांत नागरिकांत स्वभाषा आणि स्वधर्म यांविषयीचा अभिमान निर्माण न केल्यानेच सर्वत्र इंग्रजीकरण झाले आहे. स्वभाषा आणि स्वधर्म यांविषयी अभिमान नसलेल्या नागरिकांत राष्ट्राभिमानही निर्माण होत नाही, हे जाणा !
सावंतवाडी येथे कैस बेग याने अवैधरित्या संरक्षित प्राणी स्वत:च्या कह्यात ठेवले आहेत, अशी माहिती येथील वन विभागाच्या कार्यालयाला प्राप्त झाली. या माहितीच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली.
तालुक्यातील मांगवली फाट्यावरील लोकमवाडी येथील जागरूक नागरिकांमुळे गोवंशियांची वाहतूक रोखण्यात यश आले. नागरिकांना माहिती मिळते, तशी पोलिसांना का मिळत नाही ?