शरद पवार यांच्या संदर्भात नियतीचा काव्यागत न्याय !

रमझान काळात ‘इफ्तार पार्टी’चे त्यांचे छायाचित्र वार्षिक रतिबाप्रमाणे झळकते. अशा पुरोगामी पवार यांची आणि त्यांच्या सहकार्यांची ते कसे आस्तिक आहोत, हे दर्शवण्याची केविलवाणी धडपड चालू आहे.

कोरेगाव भीमा घटनेत माझा कोणत्याही पक्षावर आरोप नाही ! – शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष

कोरेगाव भीमा येथे एकामागोमाग एक घडलेल्या घटनेविषयी मला वैयक्तिक कोणतेही ज्ञान अथवा माहिती नाही. या घटनेमागे कोणत्याही पक्षाचा ‘अजेंडा’ किंवा उद्देश याविषयी माझे आरोप नसल्याचे स्पष्टीकरण देत स्वत:च्या भूमिकेवरून घुमजाव केले.

शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट !

दोघांमध्ये दीड घंटा चर्चा झाली. ही भेट नेमकी कोणत्या विषयावर झाली, हे अद्याप शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांकडून अधिकृतरित्या सांगण्यात आलेले नाही.

(म्हणे) ‘देहली येथे एकप्रकारे वेगळे वातावरण निर्माण केले जात आहे !’

देहली येथे धर्मांधांनी घडवलेल्या दंगलीचे खापर शरद पवार यांनी फोडले केंद्रशासनावर !

शरद पवार आणि राजीव गांधी यांची लकडावाला यांच्यासमवेतची छायाचित्रे प्रसारित !

भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची युसूफ लकडावाला यांच्या समवेतची छायाचित्रे ‘ट्विटर’वरून प्रसारित केली आहेत.

(म्हणे) ‘धर्मासंबंधीचे विचार घरातच ठेवायचे असतात !’ – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

‘शरद पवारही जे धर्मविरोधी विचार मांडतात, तेही त्यांनी घरात आणि मनातच ठेवायला पाहिजेत !’ जेव्हा रस्त्यावर नमाज पढले जातात, अजान देऊन समाजाला त्रास दिला जातो तेव्हा त्यांना कधी पवार यांनी असा सल्ला दिल्याचे ऐकिवात नाही !

साहित्य संमेलन कि विधीमंडळ अधिवेशन ?

साहित्य महामंडळाचे आणि संमेलनाचे आयोजक यांना खरोखरच साहित्याचा उत्कर्ष साधायचा असेल, तर गर्दी जमवण्यात रस दाखवण्याऐवजी त्यांनी मराठीचा उत्कर्ष करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावा. असे केल्यास त्यांना राजकारण्यांच्या ओंजळीने पाणी पिण्याची वेळ येणार नाही !

राष्ट्रवादी काँग्रेसची तुकडे तुकडे टोळी शरद पवार यांनी आवरावी !

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी जाहीर सभेत हिंदु धर्म आणि पुरोहित यांची टिंगल केल्याने असंतोष निर्माण झाला आहे. समाजाचे तुकडे करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करत आहेत.

मुंबई बाँबस्फोटांमागील सत्य !

शरद पवार यांनी ज्येष्ठता आणि अनुभवसंपन्नता हिंदूंना झोडपण्यासाठीच वापरल्यामुळे हिंदूंची आणि त्याहून अधिक समाजाची हानी झाली आहे. हिंदू आता जागृत होत आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत ते मतपेटीद्वारे पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्युत्तर देतील, हे निश्चित !