राष्ट्रवादी काँग्रेसची तुकडे तुकडे टोळी शरद पवार यांनी आवरावी !

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी जाहीर सभेत हिंदु धर्म आणि पुरोहित यांची टिंगल केल्याने असंतोष निर्माण झाला आहे. समाजाचे तुकडे करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करत आहेत.

मुंबई बाँबस्फोटांमागील सत्य !

शरद पवार यांनी ज्येष्ठता आणि अनुभवसंपन्नता हिंदूंना झोडपण्यासाठीच वापरल्यामुळे हिंदूंची आणि त्याहून अधिक समाजाची हानी झाली आहे. हिंदू आता जागृत होत आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत ते मतपेटीद्वारे पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्युत्तर देतील, हे निश्चित !

(म्हणे) ‘वर्ष १९९३ मधील मुंबई बाँबस्फोटात स्थानिक मुसलमानांचा हात नव्हता !’

हिंदु अतिरेकी नसतांना ‘हिंदु आतंकवाद’ हा शब्द रूढ करणारे; मात्र धर्मांधांच्या जिहादी कारवाया उघड होऊनही त्यांवर पांघरूण घालणारे शरद पवार यांचे मुसलमानप्रेम !

‘१४ एप्रिल’ या दिवशी १४ ‘ट्वीट’ करत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या राज्यघटना आणि हिंदुविरोधी धोरणांची केली पोलखोल !

१४ एप्रिल (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती) या दिवशी सलग १४ ‘ट्वीट’ करत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या राज्यघटना आणि हिंदू यांच्या विरोधातील धोरणांची पोलखोल केली.

नागपूर येथून ‘एस्.टी.’चे कर्मचारी संदीप गोडबोले यांना अटक !

सिल्व्हर ओक आक्रमण प्रकरण, १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी ! पुण्यातील एक पत्रकार कह्यात !

स्वत:ची चूक वाटत असेल, तर शरद पवार यांनी महाराष्ट्राची क्षमा मागावी !

राज ठाकरे त्यांच्या भाषणात ‘राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून जातीजातींत भांडणे लावण्याचे काम करण्यात आले’, असे जे म्हणाले, त्याचा ढळढळीत पुरावा या पत्रापेक्षा दुसरा कुठला असू शकत नाही !

शरद पवार यांच्या निवासस्थानी आंदोलन केल्याप्रकरणातील आरोपींना १ दिवसाची पोलीस कोठडी !

आझाद मैदानावर आंदोलन करतांना एस्.टी. कर्मचाऱ्यांनी अचानक शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन आंदोलन केले. या वेळी आंदोलकांनी दगडफेक, तसेच चप्पल भिरकावण्याचे प्रकार केले होते.

शरद पवार यांच्या घरावर आक्रमण करणाऱ्या एस्.टी. कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय ! – अनिल परब, परिवहनमंत्री

राज्य परिवहन महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या वेळी परब म्हणाले की, अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांनी एस्.टी.च्या कर्मचाऱ्यांकडून अवैधपणे मोठ्या प्रमाणात पैसे गोळा केले आहेत.

दांभिक पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष नेत्यांना सत्तेपासून कायमचे दूर ठेवा !

देशाची राज्यघटना धर्मनिरपेक्ष वगैरे काहीही असली, पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष नेते ती राज्यघटना धर्मांधांना समजावण्यास जात नाहीत. हिंदूंना मात्र प्रतिदिन धर्मनिरपेक्षतेची लस टोचली जात आहे. त्यामुळेच आज हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

(म्हणे) ‘सत्तेत असलेल्या लोकांनी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचा प्रचार केला !’ – शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस

आतापर्यंत धर्मांधांनीच जातीय दंगली घडवून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, हे हिंदू ओळखून आहेत. मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी त्यांना झुकते माप देत केवळ हिंदूंवर टीका करणारे शरद पवार !