विद्यार्थ्‍यांनी मनामध्‍ये देशभक्‍ती, राष्‍ट्रभक्‍ती जागवावी ! – शरद पोंक्षे, अभिनेते

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचे राष्‍ट्रजागृतीविषयक दृष्‍टीकोन आत्‍मसात करणे हेच खरे राष्‍ट्रकर्तव्‍य ठरेल !

भारताची सागरी सुरक्षा : काल, आज आणि उद्या !

२६.११.२००८ या दिवशी मुंबईवर पाककडून आतंकवादी आक्रमण झाले होते. त्याला आज १३ वर्षे पूर्ण होत आहेत, त्या निमित्ताने…

राज्यातील आमदार-खासदारांना सुरक्षा देण्यासाठी ‘विशेष सुरक्षा विभागा’त मनुष्यबळाची कमतरता !

विशेष सुरक्षा विभागासारख्या महत्त्वाच्या विभागामध्ये मनुष्यबळाची कमतरता असणे, हे गंभीर आणि चिंताजनक आहे. विभागाची स्थिती अशी का आहे ? याच्या मुळाशी जाऊन मनुष्यबळ उपलब्ध करणे आवश्यक !

भारत-बांगलादेश सीमेवर सापडले  ३५९ भ्रमणभाष संच

बंगालमधील मालदा जिल्ह्यातील सुखदेवपूर येथे भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेजवळ भारतीय सुरक्षा दलाच्या सैनिकांनी ३५९ भ्रमणभाष संच जप्त केले. सुखदेवपूर येथील सीमा चौकीवर तैनात असलेल्या सैनिकांना १० ते १२ तस्कर काही गठ्ठे घेऊन जात असल्याचे दिसले.

नाशिक येथे बंदीवानांनी कारागृह सुरक्षारक्षकाला दगडाने मारले !

कारागृहातच असे आक्रमण होत असेल, तर राज्यातील अन्य ठिकाणच्या कायदा-सुव्यवस्थेचा विचारच न केलेला बरा !

काश्मीरमध्ये दोन आतंकवादी ठार

आणखी किती आतंकवाद्यांना ठार मारल्यानंतर काश्मीरमधील जिहादी आतंकवाद संपणार आहे ?

कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात चोरून अमली पदार्थ नेणार्‍या कारागृह सुरक्षारक्षकाला अटक

कारागृहातील बंद्यांमध्ये मारहाण होणे, त्यांना भ्रमणभाष पुरवणे, अमली पदार्थ पुरवणे असे अनेक अपप्रकार उघड होतात. यावरून कारागृह पोलिसांचा कारभार ढिसाळपणे चालू आहे, हे लक्षात येते. सरकारने यासंबंधी कठोर कार्यवाही करणे आवश्यक आहे.

काश्मीरमध्ये ईदच्या नमाजपठणानंतर मशिदीतून बाहेर आलेल्या जमावाकडून सुरक्षादलांवर दगडफेक

हिंदूंच्या मंदिरांतील आरतीनंतर कधी सुरक्षादलांवर दगडफेक करण्यात आल्याची घटना या देशाच्या इतिहास कधी घडलेली नाही आणि कधी घडणारही नाही, हे लक्षात घ्या !

पुण्यातील एका शाळेतील स्वच्छतागृहात ११ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या नराधमाला अटक !

शाळेतील सुरक्षारक्षकच मुलींवर अत्याचार करत असतील, तर मुली सुरक्षित कशा रहाणार ? शाळेने याचा गांभीर्याने विचार करून सुरक्षारक्षकाला कठोर शिक्षा करणे अपेक्षित आहे !

बनासकांठा (गुजरात) येथील सीमेवर सैनिकाने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या !

भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात असणार्‍या सीमा सुरक्षा दलाच्या भोमाराम रूगाराम या सैनिकाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.