उज्जैन येथे नाथ संप्रदायाच्या पंच पीर समाधीला हिरवा रंग देऊन ती बळकावण्याचा प्रयत्न करणार्या धर्मांधांना साधूंनी हाकलवून लावले !
मोगलांच्या काळात थेट हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर आक्रमण करण्यात येत होते. तर आताच्या काळात अशा प्रकारे लपूनछपून ती कह्यात घेण्याचे काम केले जात आहे !