
महाराष्ट्रातील सरकारीकरण झालेल्या अनेक मोठ्या मंदिरांतील घोटाळे उघड करण्याचे कार्य हिंदु विधिज्ञ परिषदेने केले आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अंतर्गत येणार्या ३ सहस्र २०० हून अधिक देवस्थानांतील विविध घोटाळे समोर आणले आणि त्याविषयी न्यायालयीन लढा दिला. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील पवित्र माणिकर्णिका कुंडावर शौचालय बांधले, देवीला रासायनिक लेपन करण्यात आले, नैमित्तिक पूजा-पाठ यांत पालट केले गेले, देवीचे सोन्या-चांदीचे दागिने वितळवण्यात आले. याविरोधात जनआंदोलन उभे केले. याचे फलित म्हणून आज मणिकर्णिका कुंडावरील शौचालय हटवून त्याचे पुन्हा उत्खनन करण्यात येत आहे. सरकारच्या कचाट्यातून मंदिरांची सुटका करून ती भाविकांच्या कह्यात देण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. धर्मद्रोही शासकीय समित्या हटवणे, हे धर्मकर्तव्यच आहे.
मंदिरकेंद्रित प्राचीन भारताची आदर्श अर्थव्यवस्था !
हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अंतर्गत सेवा करतांना अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी यांनी गुणवृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे !
सर्वांशी जवळीक साधणारे, ईश्वराप्रती भाव असणारे आणि सर्वांना समवेत घेऊन जाणारे समष्टी व्यक्तीमत्त्व म्हणजे हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर (वय ४७ वर्षे) !
विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विरोधातील लढ्याच्या प्रसंगी कोल्हापूर येथील श्री. बाबासाहेब भोपळे यांना शिकायला मिळालेली सूत्रे !
महाजनांनी प्रकल्प पुनर्जीवित करण्यासाठी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांची घेतली भेट
सहस्रो एकर भूमी घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी धाराशिव जिल्हाधिकार्यांकडून ३ सदस्यीय समितीची स्थापना !