मंदिरे धार्मिक लोकांकडे का सोपवू नयेत ? – सर्वोच्च न्यायालय
देशभरातील मंदिरांचे सरकारीकरण रहित करण्यासाठी आता सर्वोच्च न्यायालयानेच पुढाकार घ्यावा, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
देशभरातील मंदिरांचे सरकारीकरण रहित करण्यासाठी आता सर्वोच्च न्यायालयानेच पुढाकार घ्यावा, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
भारत सरकारने भारतातही वाढत चाललेला खलिस्तानवाद नष्ट करण्यासाठी कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे, असेच भारतियांना वाटते !
झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे सरकार असल्याने तेथे सातत्याने हिंदुविरोधी घटना घडत आहेत. हिंदूंनी संघटित होऊन सरकारला धडा शिकवणे आवश्यक आहे, तेव्हाच अशा घटना थांबतील !
हिंदूंंनी आपला हा प्राचीन वारसा जपण्यासाठी एकजूट होऊन प्रयत्न केल्यास मंदिरांचे वैभव जपण्यासाठी निश्चितच साहाय्य होईल. जनतेला धर्मशिक्षण दिले असते, तर मंदिरांचे महत्त्व लक्षात आले असते आणि जनतेनेच मंदिरांचे संवर्धन केले असते !
ऑस्ट्रेलियामध्ये सातत्याने घडणार्या हिंदुद्वेषी घटना रोखण्यासाठी भारत सरकारने तेथील सरकारवर दबाव आणण्याची आवश्यकता आहे !
एवढ्या मोठ्या प्रमाणात भूमीची परस्पर विक्री होईपर्यंत देवस्थान समिती झोपली होती का ? हिंदूंनो, मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम जाणून मंदिरे सरकारच्या कह्यातून सोडवण्यासाठी वैध मार्गाने लढा द्या !
महत्त्वाच्या मंदिरांसह छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेल्या गडदुर्गांवरही अनेक जागृत मंदिरे आहेत. तेथेही धर्मांधांनी अतिक्रमण करून त्यांचे अस्तित्व धोक्यात आणले आहे. त्यामुळे लोकशाही मार्गाने विरोध करावा आणि आपले धर्मकर्तव्य बजावावे.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘तिरुपती मंदिरातील भ्रष्टाचार आणि अवैध चर्च निर्माण कसे रोखणार ?’, या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !
अशांना सर्वधर्मसमभाव आणि धर्मनिरपेक्षता यांचे डोस न पाजण्यात आल्याने त्यांच्याकडून अशी कृती झाली आहे. याकडे देशातील पुरो(अधो)गामी, तसेच निधर्मीवादी लक्ष देतील का ?
तालुक्यातील आरगाव गावचे ग्रामदैवत केदारलिंग आणि देवमळा येथील गांगेश्वर दानपेटी फोडून अनुमाने ३ सहस्र ५०० रुपयांची चोरी करण्यात आली आहे. अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.