मंदिरे धार्मिक लोकांकडे का सोपवू नयेत ?  – सर्वोच्च न्यायालय

देशभरातील मंदिरांचे सरकारीकरण रहित करण्यासाठी आता सर्वोच्च न्यायालयानेच पुढाकार घ्यावा, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

भारताने ऑस्ट्रेलिया सरकारकडे व्यक्त केली चिंता !

भारत सरकारने भारतातही वाढत चाललेला खलिस्तानवाद नष्ट करण्यासाठी कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे, असेच भारतियांना वाटते !

रांची येथील मंदिरातील शिवलिंगाची अज्ञातांकडून तोडफोड !

झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे सरकार असल्याने तेथे सातत्याने हिंदुविरोधी घटना घडत आहेत. हिंदूंनी संघटित होऊन सरकारला धडा शिकवणे आवश्यक आहे, तेव्हाच अशा घटना थांबतील !

धार्मिक स्‍थळे दुर्लक्षित का ?

हिंदूंंनी आपला हा प्राचीन वारसा जपण्‍यासाठी एकजूट होऊन प्रयत्न केल्‍यास मंदिरांचे वैभव जपण्‍यासाठी निश्‍चितच साहाय्‍य होईल. जनतेला धर्मशिक्षण दिले असते, तर मंदिरांचे महत्त्व लक्षात आले असते आणि जनतेनेच मंदिरांचे संवर्धन केले असते !

ऑस्ट्रेलियामध्ये हिंदु मंदिरांची खलिस्तानवाद्यांकडून तोडफोड !

ऑस्ट्रेलियामध्ये सातत्याने घडणार्‍या हिंदुद्वेषी घटना रोखण्यासाठी भारत सरकारने तेथील सरकारवर दबाव आणण्याची आवश्यकता आहे !

श्री ज्योतिबा देवस्थानाची ४०० एकर भूमीची परस्पर विक्री !

एवढ्या मोठ्या प्रमाणात भूमीची परस्पर विक्री होईपर्यंत देवस्थान समिती झोपली होती का ? हिंदूंनो, मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम जाणून मंदिरे सरकारच्या कह्यातून सोडवण्यासाठी वैध मार्गाने लढा द्या !

‘सम्मेद शिखरजी’ (झारखंड) या तीर्थक्षेत्राचे पर्यटनस्थळ करण्याला जैन धर्मियांचा विरोध आणि त्यांची धर्मनिष्ठा !

महत्त्वाच्या मंदिरांसह छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेल्या गडदुर्गांवरही अनेक जागृत मंदिरे आहेत. तेथेही धर्मांधांनी अतिक्रमण करून त्यांचे अस्तित्व धोक्यात आणले आहे. त्यामुळे लोकशाही मार्गाने विरोध करावा आणि आपले धर्मकर्तव्य बजावावे.

हिंदू संघटित झाल्यास तिरुपतीसह अनेक मंदिरे सरकारीकरणातून मुक्त होतील ! – बी.के.एस्.आर्. अय्यंगार, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते, आंध्रप्रदेश

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘तिरुपती मंदिरातील भ्रष्टाचार आणि अवैध चर्च निर्माण कसे रोखणार ?’, या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

दमोह (मध्यप्रदेश) येथील प्राचीन मंदिरातील शिवलिंगाची शमशेर खान याच्याकडून तोडफोड !

अशांना सर्वधर्मसमभाव आणि धर्मनिरपेक्षता यांचे डोस न पाजण्यात आल्याने त्यांच्याकडून अशी कृती झाली आहे. याकडे देशातील पुरो(अधो)गामी, तसेच निधर्मीवादी लक्ष देतील का ?

लांजा तालुक्यातील केदारलिंग आणि गांगेश्‍वर मंदिरांतील दानपेटी फोडल्या

तालुक्यातील आरगाव गावचे ग्रामदैवत केदारलिंग आणि देवमळा येथील गांगेश्‍वर दानपेटी फोडून अनुमाने ३ सहस्र ५०० रुपयांची चोरी करण्यात आली आहे. अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.