शिकण्‍याची वृत्ती आणि परात्‍पर गुरुदेवांप्रती अपार भाव असलेली पुणे येथील ६७ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची कु. प्रार्थना पाठक !

रकान्‍यात ‘साधक जे प्रश्‍न विचारतात किंवा सूत्रे सांगतात’ त्‍यांचे नाव आणि ‘ते काय म्‍हणाले ? प.पू. गुरुदेवांनी त्‍या साधकाला केलेल्‍या मार्गदर्शनाविषयी आणि ‘मला त्‍यातून काय शिकायला मिळाले ? हे लिहिले आहे.

मुलीला साधनेची गोडी लावणारे आणि तिच्‍यात आश्रम जीवनाविषयी ओढ निर्माण करणारे श्री. मनोजकुमार खाडये आणि सौ. मंजुषा खाडये !

‘माघ शुक्‍ल चतुर्दशी (४.२.२०२३) या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्‍ट्र, कोकण, तसेच गोवा आणि गुजरात या राज्‍यांचे समन्‍वयक श्री. मनोजकुमार खाडये यांचा ५५ वा वाढदिवस आहे. त्‍या निमित्त त्‍यांची मुलगी कु. वैदेही खाडये हिला तिच्‍या आई-बाबांची लक्षात आलेली गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍यासाठी अल्‍पाहार बनवतांना ‘श्री अन्‍नपूर्णादेवी साहाय्‍य करत आहे’, असे जाणवणे

‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ सध्‍या सनातनच्‍या देवद, पनवेल येथील आश्रमात आल्‍या आहेत. श्री गुरुकृपेने मला त्‍यांच्‍यासाठी अल्‍पाहार बनवण्‍याची सेवा मिळाली. ही सेवा करतांना मला पुढील सूत्रे जाणवली. 

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी वेळोवेळी केलेल्‍या मार्गदर्शनातील अनमोल सूत्रे

‘अध्‍यात्‍म हे कीर्तन किंवा प्रवचन यांच्‍याप्रमाणे तात्त्विक नाही, तर कृतीचे शास्‍त्र आहे. त्‍यामुळे पूजा करतांना, म्‍हणजे साधना करतांना ‘मन भटकत असणे’, हे साधनेसाठी योग्‍य नाही.

मृत्‍यूसमयी ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी असणारे कै. मोहन चतुर्भुज यांच्‍या पहिल्‍या वर्षश्राद्धाच्‍या वेळी त्‍यांच्‍या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

१९.४.२०२२ या दिवशी कै. मोहन चतुर्भुज यांचे प्रथम वर्षश्राद्ध होते. त्‍या वेळी त्‍यांची पत्नी आणि त्‍यांची मुलगी यांना आलेल्‍या अनुभूती आणि सूक्ष्मातून जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

साधनेच्‍या प्रयत्नांत खंड न पडण्‍यासाठी हे करा !

‘बरेच साधक साधनेचे प्रयत्न उत्‍साहाने आरंभ करतात; पण वेगवेगळ्‍या कारणांमुळे ते प्रयत्न खंडित झाल्‍यास त्‍यांचा उत्‍साह मावळून ते प्रयत्न करणेच सोडून देतात. याचे मुख्‍य कारण म्‍हणजे, त्‍यांच्‍यात ‘साधनेचे प्रयत्न चिकाटीने करणे’, ही वृत्तीच निर्माण झालेली नसते. ही वृत्ती निर्माण होण्‍यासाठी प्रयत्नांत थोडेतरी सातत्‍य असावे लागते. यासाठी पुढील कृती उपयुक्‍त ठरू शकतात.

साधकांनो, स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलनाची प्रक्रिया प्रामाणिकपणे राबवून अन् गुर्वाज्ञापालन करून गुरुकृपा ग्रहण करूया !

स्‍वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन कसे करायचे ? हे अन्‍य संप्रदायात शिकवले जात नाही. ‘दशापराधविरहित परिपूर्ण साधना केली, तरच मोक्षप्राप्‍ती होणार आहे’, ही प.पू. डॉक्‍टरांची शिकवण आहे.

कलियुगात सर्वांनी भगवंताचे नामस्‍मरण केले पाहिजे ! – भारतीयम् सत्‍यवाणी

आज हिंदु धर्माचरण करत नाहीत. त्‍यामुळे ते संकटात असून दु:खी आहेत. आपण धर्माचरण केले, तर आपल्‍यावर ईश्‍वराची कृपा होईल. या कलियुगात आपण नामस्‍मरण केल्‍याने अत्‍यंत सहजपणे सुख आणि शांती मिळवू शकतो.

‘स्‍वतःचा प्राण भगवंताच्‍या दारात जावा’, असे वाटून जणू कबूतराने मरणासन्‍न अवस्‍थेत तीर्थक्षेत्राप्रमाणे चैतन्‍य असलेल्‍या रामनाथी येथील सनातनच्‍या आश्रमात येऊन प्राण सोडणे

पुष्‍कळ जणांच्‍या मनात ‘देवाच्‍या दारात प्राण जावा आणि साधनेत पुढची गती मिळावी’, अशी इच्‍छा असते. त्‍याप्रमाणे ‘काही जणांना तीर्थक्षेत्री, तर काही जणांना गुरुसेवेत असतांना मृत्‍यू येतो.

महाराष्‍ट्रातील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्‍या उत्तरायण किरणोत्‍सवाचे आध्‍यात्मिक महत्त्व !

देवीची मूर्ती देवीतत्त्वाने पूर्णपणे भारित होऊन तिचे तत्त्व शक्‍ती, भाव, चैतन्‍य, आनंद आणि शांती या घटकांच्‍या लहरींच्‍या रूपाने वायूमंडलात प्रक्षेपित होऊन संपूर्ण वायूमंडलाची अल्‍पावधीत शुद्धी होते.