गुजरात दंगलीनंतर भाजपचे सरकार पाडण्यासाठी काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांनी कट रचला होता !
विशेष अन्वेषण यंत्रणेचे सत्र न्यायालयात प्रतिज्ञापत्र
तिस्ता सेटलवाड यांचाही होता सहभाग !
विशेष अन्वेषण यंत्रणेचे सत्र न्यायालयात प्रतिज्ञापत्र
तिस्ता सेटलवाड यांचाही होता सहभाग !
हिंदूंना फसवण्यासाठी कथित निधर्मीवाद्यांकडून सातत्याने केली जाणारी षड्यंत्रे रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे !
याला उत्तरदायी असणार्यांवर कठोर कारवाई करून पुन्हा असा हिंसाचार होणार नाही, असा वचक पोलिसांनी निर्माण करावा !
शहरातील दंगलप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या वेळी अन्वेषण अधिकारी अनुपस्थित राहिल्याने सरकारी अधिवक्त्यांनी सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती केली.
मुसलमान जेथे बहुसंख्य असतात तेथे ते एकमेकांनाच ठार करतात, हे अफगाणिस्तान, पाकिस्तान, मध्य-पूर्वेतील देश येथे नेहमीच दिसून येत आहे !
विरोध दर्शवण्यासाठी कायदा-सुव्यवस्था धाब्यावर बसवून सार्वजनिक मालमत्तेची हानी करणार्यांवर अशाने वचक कसा बसेल ? राष्ट्राची हानी टाळण्यासाठी अशा प्रकरणांवर जलदगती न्यायालयांच्या माध्यमातून त्वरित निकाल देणे आवश्यक !
संधीसाधू काँग्रेसनेही या योजनेला विरोध चालू ठेवला. त्यांना ‘नॅशनल हेरॉल्ड घोटाळा’ प्रकरणाला विरोध करण्यासाठी हे आयते कोलीत सापडले आहे. झारखंड काँग्रेसचे धर्मांध आमदार इरफान अंसारी यांनी तर ‘देशात रक्तपात झाला, तरीही आम्ही अग्नीपथ योजना लागू करू देणार नाही’, असे म्हटले आहे.
दंगलीमध्ये लहान मुले समोर असल्याने पोलिसांना निदर्शकांवर बळाचा वापर करता येत नाही; कारण काही अपरिमित घडले की, हेच लोक संयुक्त राष्ट्रांपर्यंत गळे काढतात आणि भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर मानहानी करायला मोकळे असतात. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राखण्यासाठी या विषयाचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.
वर्ष २००२ मध्ये गुजरात दंगलींसंदर्भात बनावट प्रकरणे सिद्ध केल्याचे प्रकरण