ब्रिटनचे राजे चार्ल्स तृतीय यांच्या राज्याभिषेकाला राणी कॅमिला कोहीनूर हिरा असलेला मुकुट घालणार नाहीत !

भारतियांनी आणि भारत सरकारने आता हा हिरा भारतात आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !

कॅनडातील श्रीराम मंदिराची तोडफोड

कॅनडामध्ये खलिस्तान्यांचा सुळसुळाट झाला असून त्याला तेथील सरकारचे अभय आहे. याकडे आता भारत सरकारला विशेष लक्ष देऊन अशा घटना रोखण्यासाठी आणि खलिस्तानवाद्यांवर लगाम लावण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न करावे लागतील !

(म्हणे) ‘बंगालच्या सीमा भागात सीमा सुरक्षा दलाने दहशत माजवली आहे !’ –  मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

सीमेचे रक्षण करणार्‍या एका दलावर अशा प्रकारचा आरोप केवळ राष्ट्रघातकीच करू शकतात ! अशा आरोपातून ममता बॅनर्जी यांची मानसिकता लक्षात येते ! यासाठीच बंगालमध्ये राष्ट्रपती शासन लावणे आवश्यक आहे !

३२ वर्षांनंतर काश्मीरमध्ये खासगी शाळांमध्ये हिंदी शिकवली जाणार !

जम्मू-काश्मीरमध्ये ३२ वर्षांनंतर पहिल्यांदाच इयत्ता १० पर्यंत हिंदी भाषा शिकवण्यात येणार आहे. ‘जम्मू-काश्मीर स्टेट कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’ने यासाठी ८ सदस्यांची एक समिती स्थापन केली आहे.

भारतात ‘हलाल प्रमाणपत्रा’वर बंदी घाला ! – राष्‍ट्रप्रेमींची मागणी

राष्‍ट्रविरोधी हलाल अर्थव्‍यवस्‍थेच्‍या विरोधात ‘हलाल सक्‍तीविरोधी कृती समिती’च्‍या वतीने रणधीर वर्मा चौकामध्‍ये ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलन’ करण्‍यात आले, त्याचा संक्षिप्त वृत्तान्त . . .

‘बीबीसी’कडून महिला आतंकवाद्याविषयी सहानुभूती दर्शवणारा माहितीपट प्रसारित !

भारत आणि हिंदू यांचा सातत्याने अपमान करणार्‍या बीबीसीवर भारतातील नागरिकांनीही ब्रिटनमधील नागरिकांप्रमाणे बहिष्कार घालण्याचा रोखठोक बाणा अंगीकारणे अपेक्षित आहे !

‘बीबीसी’ वृत्तसंस्‍थेचा हिदु धर्म, संस्‍कृती आणि भारत द्रोह !

भारतियांमध्‍ये फूट पाडू पहाणार्‍या ‘बीबीसी’सारख्‍या विदेशी वृत्तसंस्‍थेवर राष्‍ट्रप्रेमींनी बहिष्‍कार घातल्‍यास आश्‍चर्य ते काय ?

‘गोबेल्‍स’ नीतीचा अवलंब करणार्‍या ‘बीबीसी’ला राष्‍ट्रभक्‍तांनी धडा शिकवायला हवा ! – अभय वर्तक, सनातन संस्‍था

‘बीबीसी’च्‍या ‘डॉक्‍युमेंट्री’मध्‍ये मोदीजींवर प्रश्‍नचिन्‍ह निर्माण केले आहे. हे प्रश्‍नचिन्‍ह केवळ मोदींवर नसून भारताच्‍या जनतेवरही आहे; कारण भारतीय जनतेने मोदीजींना निवडून दिले आहे.

पाकमध्ये खंडित वीजपुरवठा पूर्ववत चालू होण्यासाठी लोक रस्त्यावर !

पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तान येथील लोक गव्हाचे पीठ, डाळी यांच्या किमती कमी व्हाव्या आणि खंडित झालेला वीजपुरवठा पुन्हा चालू व्हावा, यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.

मुंबईतील हिंदु जनआक्रोश मोर्च्‍यात भडकावणारी वक्‍तव्‍ये केली जाणार नाहीत, याची निश्‍चिती करा !

महाराष्‍ट्रभरात हिंदु जनआक्रोश मोर्चे हे लव्‍ह जिहाद, हिंदूंचे धर्मांतर आदी आघातांच्‍या विरोधात होत असून त्‍या माध्‍यमातून लक्षावधी हिंदू एकवटले आहेत. सिब्‍बल यांचा यास विरोध असणे, यातूनच काँग्रेसचा हिंदुद्वेष्‍टेपणा उघड होतो !