भारतीय वायूसेनेने ‘पाकिस्तानी कमांड अँड कंट्रोल सेंटर्स’ कशी नष्ट केली ?
कपटी पाकमधील आतंकवादी आणि सैन्य तळ भारताने समूळ नष्ट करून पाकला अद्दल घडवावी, ही जनतेची अपेक्षा !
कपटी पाकमधील आतंकवादी आणि सैन्य तळ भारताने समूळ नष्ट करून पाकला अद्दल घडवावी, ही जनतेची अपेक्षा !
सैनिकी आणि आर्थिक दृष्ट्या कमकुवत झालेल्या पाकच्या वर्मी घाव घालण्याची संधी भारताने साधावी !
युद्ध किंवा सीमावर्ती कारवाई केवळ लष्कराच्या सामर्थ्यावर अवलंबून नसते, तर तिची खरी शक्ती जनतेचा पाठिंबा आणि राष्ट्रभावनेने प्रभावित कृतीशील जनता असते.
खोटारड्या पाकला कितीही स्पष्टीकरणे दिली, तरी तो जाणीवपूर्वक अपप्रचार करतच रहाणार आहे. त्याला त्याच्याच भाषेत समजावणे आवश्यक आहे !
इराण-इस्रायल युद्धावरून संरक्षणतज्ञ ब्रह्मा चेलानी यांचे मत
‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीज’ (आय.आय.एस्.एस्.)ने आयोजित केलेला ‘शांग्री-ला संवाद-२०२५’ सिंगापूरमध्ये ३० मे ते १ जून २०२५ या काळात झाला.
जगाला भारतात होणार्या आतंकवादाशी काहीही देणेघेणे नाही. त्यामुळे भारताने जगाला आतंकवादाविषयी सांगत बसण्यापेक्षा भारतात आतंकवाद घडवणार्या पाकला नष्ट करण्याकडे लक्ष एकाग्र करणे आवश्यक आहे !
‘ऑपरेशन सिंदूर’च्या काळात सैनिकांनी एकेरी लढा देत त्यांचे ११८ तळ उद्ध्वस्त केले होते. असे असतांना त्यांना अशा प्रकारे कृतघ्नतेची वागणूक देणार्या रेल्वे विभागातील संबंधित अधिकार्यांना निलंबित केले पाहिजे !
भारताने जगभरात पाठवलेल्या शिष्टमंडळांनी निर्माण केलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर आतंकवाद पुरता मोडण्यासाठी कठोर आणि कणखर व्हावे !
भारतमाता आणि हिंदूंच्या देवता यांची नग्न, बिभत्स अन् विकृत चित्रे काढणारे हिंदुद्वेष्टे चित्रकार म.फि. हुसेन यांच्या विरोधात भारतभरात १२०० हून अधिक तक्रारी प्रविष्ट (दाखल) करण्यात आल्या.