बिजापूर (छत्तीसगड) येथे ९ नक्षलवादी ठार

बिजापूर येथे सुरक्षादल आणि नक्षलवादी यांच्यात चालू असलेल्या चकमकीत आतापर्यंत ९ नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. त्याच वेळी मध्यप्रदेशातील बालाघाट येथील चकमकीत २ नक्षलवादी ठार झाले.  

Bijapur Naxalite Encounter : छत्तीसगडमध्ये सुरक्षादल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक; ६ नक्षलवादी ठार !

बिजापूर जिल्ह्यातील बासागुडा येथे होळीच्या दिवशी नक्षलवाद्यांनी ३ ग्रामस्थांवर कुर्‍हाडीद्वारे आक्रमण करून त्यांची निर्घृण हत्या केली. त्यांच्याबरोबर झालेल्या चकमकीत सुरक्षादलाने २ महिलांसह ६ नक्षलवाद्यांना कंठस्थान घातले.

Now Naxalites In Karnataka : कुक्के सुब्रमण्य (कर्नाटक) येथे दिसले नक्षलवादी !

कर्नाटकात नक्षलवाद्यांचा वावर आहे, याकडे काँग्रेस सरकार लक्ष देईल का ?

भारताचे तुकडे करण्यासाठी कार्यरत असलेल्या नक्षलवाद्यांचे खरे स्वरूप उघड करणारा ‘बस्तर द नक्सल स्टोरी’ हिंदी चित्रपट !

‘या चित्रपटातील घटना वास्तवावर आधारित असल्या, तरी त्या काल्पनिक आहेत’, असे चित्रपटाच्या प्रारंभी घोषित केलेले असले, तरी यातील प्रत्येक घटना प्रत्यक्षात घडलेली आहे.

Naxal Area Loksabha Elections : महाराष्ट्रातील ५ नक्षलग्रस्त मतदान केंद्रांमधील मतदान यंत्रे तात्काळ हेलिकॉप्टरने सुरक्षितस्थळी हालवणार !

नक्षलवादाच्या सावटाखाली मतदान होत होणे, ही खेदजनक गोष्ट आहे. नक्षलवाद संपवला, तरच असे प्रकार थांबतील !

नक्षलवादी समुहांशी संबंध असल्याचा आरोप असणारे जी.एन्. साईबाबा यांची कारागृहातून सुटका !

देहली विद्यापिठाचे माजी प्राध्यापक जी.एन्. साईबाबा आणि इतर ५ जण यांची ५० सहस्र रुपयांच्या जातमुचलक्यावर निर्दोष मुक्तता केली होती.

अटकेत असलेला शहरी नक्षलवादी प्रा. साईबाबा याची मुक्तता !

नक्षली आणि देशविरोधी कारवाया यांप्रकरणी अटकेत असलेला शहरी नक्षलवादी, तसेच देहली विद्यापिठातील प्राध्यापक जी.एन्. साईबाबा याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने निर्दोष मुक्त केले.

छत्तीसगडमध्ये सुरक्षा सैनिकांशी झालेल्या चकमकीत ३ नक्षलवादी ठार !

राज्यातील कांकेर जिल्ह्यात सुरक्षा सैनिकांशी झालेल्या चकमकीत ३ नक्षलवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. कांकेरच्या पोलीस अधीक्षक इंदिरा कल्याण अलसेला यांनी सांगितले की, जिल्हा राखीव रक्षक आणि सीमा सुरक्षा दलाचे संयुक्त पथक नक्षलविरोधी अभियानात असतांना कोयलीबेडा भागातील जंगलात ही चकमक झाली.

(म्हणे) ‘शेतकर्‍यांना शत्रूसारखी वागणूक देणार्‍या सरकारला धडा शिकवा !’

नक्षलवादी आणि खलिस्तानवादी शक्ती कशा प्रकारे हातात हात घालून काम करत आहेत, हे कळण्यासाठी हे उदाहरण पुरेसे आहे. अशा देशद्रोही शक्तींच्या समूळ उच्चाटनासाठी सरकारी स्तरावरून कठोरात कठोर प्रयत्न झाले पाहिजेत !