(म्हणे) ‘मुसलमानांवर अत्याचार होत असलेल्या स्वातंत्र्यावर आम्ही लाथ मारतो !’-मौलाना अब्दुर्रहमान जामई याचे विधान !

‘अशा मौलानांना पाकिस्तानमध्ये हाकून द्यावे. तेथे त्यांनी हवे तेवढे स्वातंत्र्य उपभोगावे’, असे कुणी म्हटले, तर ते चुकीचे ठरू नये !

सामाजिक माध्यमांवरून केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांचे परिणाम भोगावेच लागणार ! – सर्वोच्च न्यायालय

शेखर यांनी नंतर क्षमा मागितली आणि पोस्ट ‘डिलीट’ही केली, परंतु या पोस्टबद्दल तामिळनाडूमध्ये त्यांच्यावर अनेक गुन्हे नोंद करण्यात आले होते.

शारीरिक संबंधांना नकार दिल्याने प्रियकराचे प्रेयसीवर प्राणघातक आक्रमण !

समाजाची नीतीमत्ता आणि स्वार्थी मानसिकता किती खालच्या थराला गेली आहे, हे यावरून लक्षात येते ! साधनाविहीन जीवनाचाच हा परिपाक आहे, हे जाणा !

हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे आतापर्यंत ३३० लोकांचा मृत्यू

भूस्खलनामुळे ९ सहस्र घरांना तडे
१० सहस्र कोटी रुपयांची हानी

(म्हणे) ‘केंद्र सरकारची मंत्रालये रा.स्व.संघाकडून चालवली जातात !’ – राहुल गांधी

जर असे असते, तर आतापर्यंत रा.स्व. संघ पुरस्कार करते, त्या हिंदु राष्ट्राची स्थापना झाली असती, देशव्यापी गोहत्याबंदी, धर्मांतरबंदी कायदे झाले असते.

मधुबनी (बिहार) येथे अस्मतुल्लाने स्वातंत्र्यदिनी जाळला राष्ट्रध्वज !

देशातील मुसलमानांच्या देशभक्तीवर संशय का घेण्यात येतो ?, त्याच्याच अशा घटना दर्शक आहेत, हे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी लक्षात घेतील का ?

मुसलमान विद्यार्थ्याने हिंदु धर्माच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह पोस्टला हिंदु विद्यार्थ्याने प्रत्युत्तर दिल्यावर धर्मांधांकडून त्याच्या घरावर आक्रमण !

बरेली (उत्तरप्रदेश) येथील घटना !
मुसलमान विद्यार्थी पोलिसांच्या कह्यात !

बिहारमध्ये पत्रकाराच्या हत्येच्या प्रकरणी ४ जणांना अटक !

पोलिसांनी या हत्येच्या प्रकरणी ८ जणांवर गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाच्या अन्वेषणासाठी ४ पथके स्थापन करण्यात आले आहेत.

शंखवाळ (सांकवाळ, गोवा) येथील पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराच्या भूमीत छोट्या चर्चसमोर देवीच्या मूर्तीची स्थापना

पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराच्या भूमीत करणी सेना आणि देवीचे भक्त यांनी १८ ऑगस्ट या दिवशी शुभमुहूर्तावर श्री विजयादुर्गादेवीच्या मूर्तीची स्थापना केली आहे. यामुळे ५०० वर्षांनंतर देवी मूळ जागी विराजमान झाल्याचा दावा करणी सेनेने केला आहे.

नूहं (हरियाणा) येथे ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणार्‍या धर्मांधाला जन्मठेप

अशांना फाशीचीच शिक्षा व्हायला हवी होती, असेच जनतेला वाटेल !