(म्हणे) ‘मुसलमानांवर अत्याचार होत असलेल्या स्वातंत्र्यावर आम्ही लाथ मारतो !’-मौलाना अब्दुर्रहमान जामई याचे विधान !
‘अशा मौलानांना पाकिस्तानमध्ये हाकून द्यावे. तेथे त्यांनी हवे तेवढे स्वातंत्र्य उपभोगावे’, असे कुणी म्हटले, तर ते चुकीचे ठरू नये !
‘अशा मौलानांना पाकिस्तानमध्ये हाकून द्यावे. तेथे त्यांनी हवे तेवढे स्वातंत्र्य उपभोगावे’, असे कुणी म्हटले, तर ते चुकीचे ठरू नये !
शेखर यांनी नंतर क्षमा मागितली आणि पोस्ट ‘डिलीट’ही केली, परंतु या पोस्टबद्दल तामिळनाडूमध्ये त्यांच्यावर अनेक गुन्हे नोंद करण्यात आले होते.
समाजाची नीतीमत्ता आणि स्वार्थी मानसिकता किती खालच्या थराला गेली आहे, हे यावरून लक्षात येते ! साधनाविहीन जीवनाचाच हा परिपाक आहे, हे जाणा !
भूस्खलनामुळे ९ सहस्र घरांना तडे
१० सहस्र कोटी रुपयांची हानी
जर असे असते, तर आतापर्यंत रा.स्व. संघ पुरस्कार करते, त्या हिंदु राष्ट्राची स्थापना झाली असती, देशव्यापी गोहत्याबंदी, धर्मांतरबंदी कायदे झाले असते.
देशातील मुसलमानांच्या देशभक्तीवर संशय का घेण्यात येतो ?, त्याच्याच अशा घटना दर्शक आहेत, हे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी लक्षात घेतील का ?
बरेली (उत्तरप्रदेश) येथील घटना !
मुसलमान विद्यार्थी पोलिसांच्या कह्यात !
पोलिसांनी या हत्येच्या प्रकरणी ८ जणांवर गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाच्या अन्वेषणासाठी ४ पथके स्थापन करण्यात आले आहेत.
पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराच्या भूमीत करणी सेना आणि देवीचे भक्त यांनी १८ ऑगस्ट या दिवशी शुभमुहूर्तावर श्री विजयादुर्गादेवीच्या मूर्तीची स्थापना केली आहे. यामुळे ५०० वर्षांनंतर देवी मूळ जागी विराजमान झाल्याचा दावा करणी सेनेने केला आहे.
अशांना फाशीचीच शिक्षा व्हायला हवी होती, असेच जनतेला वाटेल !