|
नवी देहली – हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे आतापर्यंत ९ सहस्रांहून अधिक घरांची हानी झाली आहे. त्यांना तडे गेले आहेत. ही घरे कोणत्याही क्षण कोसळू शकतात, अशी स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात आतापर्यंत पावसामुळे ३३० जणांना मृत्यू झाला, तर ११ सहस्र लोक स्थलांतरित झाली आहेत. राज्यातील १२ पैकी ११ जिल्ह्यांमध्ये ८५७ रस्ते बंद आहेत. पूर आणि भूस्खलन यांमुळे राज्याची १० सहस्र कोटी रुपयांपेक्षा अधिक हानी झाल्याचे सांगितले जात आहे.
हिमाचल आपदा प्रभावित राज्य घोषित, 330 लोगों की मौत; 12 हजार से अधिक घर क्षतिग्रस्त#HimachalDisaster #HimachalFloods #HimachalPradesh @ndmaindiahttps://t.co/GO4JLaKi5t
— Dainik Jagran (@JagranNews) August 19, 2023
पंजाबमध्येही मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. फिरोजपूरमधील आरजी पूल कोसळल्याने १५ गावांचा संपर्क तुटला आहे. फिरोजपूरमधील ५० गावे पुराच्या तडाख्यात सापडली आहेत.

Chhattisgarh CM Vishnu Deo Sai : छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्यशासन सनातन संस्थेला साहाय्य करणार !
राजस्थानमध्ये वर्ष १९९६ मध्ये झालेल्या बाँबस्फोटाचा निकाल सर्वाेच्च न्यायालयाकडून रहित
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !