‘पी.एफ्.आय.’च्या नावाखाली सरकार इतर मुसलमान संघटनांचा छळ करत आहे ! – झियाओद्दीन सिद्दीकी, अध्यक्ष, वहदते इस्लामी हिंद
एन्.आय.ए. किंवा अन्य अन्वेषण यंत्रणांना चेतावणी देणारे धर्मांध देशासाठी घातक आहेत. अशा संघटनांवर बंदीच हवी !
एन्.आय.ए. किंवा अन्य अन्वेषण यंत्रणांना चेतावणी देणारे धर्मांध देशासाठी घातक आहेत. अशा संघटनांवर बंदीच हवी !
१४ ऑक्टोबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या १४१ व्या अधिवेशनाचे उद्घाटन झाले. मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील ‘जिओ वर्ल्ड सेंटर’मध्ये हे अधिवेशन होत आहे.
कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने आपल्यावर कारवाई होणार नाही, याचा आर्विभावात धर्मांध वागत आहेत.
लव्ह जिहादला हिंदूंनी विरोध केल्यानंतर ‘प्रेमाला धर्म नसतो’, असे सांगणारे पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी अशा घटनांच्या वेळी कुठे असतात ?
एरव्ही ‘तक्रार आल्याखेरीज कारवाई करणार नाही’, असे म्हणणारे पोलीस काँग्रेसच्या नेत्यांच्या विरोधात कुणी लोकशाही मार्गाने विधान केल्यावर स्वतःहून गुन्हा नोंदवतात, हे लक्षात घ्या !
पाकिस्तानची फिरकी घेणार्या भारतीय आस्थापनाला सुनावणार्या स्वरा भास्कर सातत्याने भारतविरोधी कृत्ये करणार्या पाकिस्तानविरुद्ध चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
हिंदु राष्ट्राची आवश्यकता का आहे ?, हे अशा घटना सतत दाखवून देत असतात, हे हिंदूंच्या कधी लक्षात येणार ?
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्याच्या वेळी उपस्थित प्रेक्षकांकडून संघटितपणे ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देण्यात आल्या.
गुजरातमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !
हमासने अनेक महिलांवर बलात्कार करून त्यांची हत्या केली, ४० लहान मुलांचा गळे चिरले, गर्भवती महिलेची पोट फाडून अर्भक बाहेर काढून दोघांची हत्या केली, असे अनेक असुरांनाही लाजवणारे अत्याचार करणार्याचा गर्व वाटणारे काँग्रेसच्या नेत्यांची मानसिकता काय आहे ?, हे यातून लक्षात येते !