राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : २३.१.२०२२

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची वृत्ते या संदर्भातील रविवारचे विशेष सदर : २६.१२.२०२१

राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्तासह योग्य दृष्टिकोन देत आहोत

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड या जिल्ह्यांमध्ये ‘हलाल प्रमाणपत्रा’विषयी संपर्क अभियानाद्वारे जागृती !

कृतीशील प्रतिसाद ! धाराशिव येथील व्यावसायिक श्री. गणेश कदम यांनी प्रत्यक्ष हलाल उत्पादने लोकांना दाखवली आणि ‘ही उत्पादने खरेदी करू नका’, असे आवाहन केले !

सार्वजनिक ठिकाणांवरील अवैध नमाजपठण थांबवण्यासाठी गुरुग्रामच्या हिंदूंप्रमाणे लढा देण्याची आवश्यकता ! – नीरज अत्री

गुरुग्राममध्ये उघडपणे रस्त्यांवर चालू असलेल्या अवैध नमाजपठणाला तेथील हिंदु नागरिक, तसेच संघटना यांनी ज्या प्रकारे विरोध केला, तसा विरोध देशभरात सर्व ठिकाणी होणे आवश्यक आहे.

राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची वृत्ते या संदर्भातील रविवारचे विशेष सदर : १४ नोव्हेंबर २०२१

राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : १४ नोव्हेंबर २०२१

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

‘अनाम प्रेम, गोवा’ या परिवाराच्या वतीने वेलिंग, प्रियोळ येथे कोजागरी  पौर्णिमेच्या निमित्ताने ‘रासलीला’ हा कार्यक्रम भावपूर्णरित्या साजरा !

‘अनाम प्रेम, गोवा’ या परिवाराच्या वतीने १९.१०.२०२१ या दिवशी श्री शांतादुर्गा शंखवाळेश्वरी संस्थान, वेलिंग, प्रियोळ येथे कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने ‘रासलीला’ कार्यक्रम भावपूर्णरित्या साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सनातनच्या साधकांचाही सहभाग होता.

काँग्रेस आणि हिंदू यांनी हिंदूंचा मोठा पक्ष निर्माण केला असता, तर भारताची फाळणी टळली असती ! – उदय माहुरकर, भारताचे माहिती आयुक्त

भारत आणि काँग्रेसी यांना सावरकरांनी प्रत्येक वेळी सांगितले की, मुसलमानांचे तुष्टीकरण म्हणजे देशाच्या अखंडत्वाला धोका आहे. भारताला त्याची किंमत चुकवावी लागेल.

बांगलादेशी हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात जागतिक स्तरावर सतत आवाज उठवणे आवश्यक ! – तथागत रॉय, माजी राज्यपाल, त्रिपुरा आणि मेघालय

बांगलादेशमधील हिंदूंच्या सुरक्षेसाठी हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात जागतिक स्तरावर सातत्याने आवाज उठवणे आवश्यक आहे. भारत सरकारनेही हिंदूंवरील आक्रमणे थांबवण्यासाठी बांगलादेशावर दबाव आणायला हवा, असे आवाहन त्रिपुरा आणि मेघालय राज्यांचे माजी राज्यपाल श्री. तथागत रॉय यांनी केले.

जानेवारी २०२१ मध्ये ‘स्पिरिच्युयल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’(एस्.एस्.आर्.एफ्.)चे संकेतस्थळ पाहिलेल्या जिज्ञासूंनी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय !

या सुंदर अशा प्रक्षेपणाने आम्हाला आमच्यातील भीती आणि चिंता घालवण्यास साहाय्य केले अन् आमची देवावरील श्रद्धा वाढवली. अनेक जणांचे मुख्यत्वे माझे जीवन पालटणार्‍या अशा सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे मी एस्.एस्.आर्.एफ्.ची आभारी आहे.