(म्हणे) ‘हिंदूंनी मुसलमानांंची क्षमा मागावी !’-कुंभमेळ्यातील गर्दीवरून दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचे ट्वीट
संपूर्ण देशात आतंकवाद पसरवल्याविषयी मुसलमानांना हिंदूंची क्षमा मागायला राम गोपाल वर्मा यांनी कधी सांगितले आहे का ? कुंभमेळ्यावर टीका करायची आणि तबलिगी जमातच्या कार्यक्रमाविषयी मात्र मूग गिळून गप्प बसायचे, हा हिंदुद्वेष होय !