काश्मीरमधील हिंदूंचे रक्षण कधी होणार ?
जिहादी आतंकवाद्यांनी काश्मीरच्या अनंतनाग येथे असलेल्या ‘अम्युझमेंट पार्क’मधील सर्कसमध्ये काम करणार्या दीपू नावाच्या एका हिंदु कर्मचार्याची गोळ्या झाडून हत्या केली.
जिहादी आतंकवाद्यांनी काश्मीरच्या अनंतनाग येथे असलेल्या ‘अम्युझमेंट पार्क’मधील सर्कसमध्ये काम करणार्या दीपू नावाच्या एका हिंदु कर्मचार्याची गोळ्या झाडून हत्या केली.
साहिलने त्याच्या ‘इंस्टाग्राम अकाऊंट’वर एका पोस्टमध्ये ‘जग आपल्याला शांतपणे जगू देत नाही. दहशत पसरवणे आवश्यक आहे’, असा चिथावणीखोर मजकूर प्रसारित केला होता.
जोपर्यंत काश्मीरमधील जिहादी मानसिकता नष्ट केली जात नाही, तोपर्यंत तेथील आतंकवाद मुळासह कधीही नष्ट होऊ शकत नाही !
नवी देहली येथील शाहबाद डेअरी परिसरात साहिल नावाच्या २० वर्षीय धर्मांध मुसलमान तरुणाने १६ वर्षांची हिंदु मुलगी साक्षी हिची प्रथम चाकूने २० वार करून आणि नंतर तिला दगडाने ठेचून हत्या केली.
अशांना तात्काळ फाशीची होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, तरच असे कृत्य करू पहाणार्यांवर वचक बसेल !
उत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदा करण्यात आला आहे; मात्र तरीही राज्यातील लव्ह जिहादच्या घटना थांबलेल्या नाहीत. त्यामुळे आता अशा घटनांसाठी फाशीची शिक्षा करण्याचीच तरतूद करणे आवश्यक आहे !
राजधानीतील ही घटना देहली पोलीस आणि नागरिकांना लज्जास्पद ! देशात कुठेही लव्ह जिहाद्यांना कठोर शिक्षा होत नसल्यानेच त्यांचे मनोधैर्य उंचावले आहे. त्यांना जन्माची अद्दल घडवण्यासाठी आता हिंदूंनी सरकारवर वैध मार्गाने दबाव आणला पाहिजे !
शहरातील साळी येथील अवघ्या १ मासाच्या बाळाची चाकूने भोसकून हत्या करणार्या क्रूरकर्मा आरोपी गणेश बोरकर (वय ४० वर्षे) याला जिल्हा सत्र न्यायाधीश एस्.एम्. अली यांनी २४ मे या दिवशी आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
काही लोक माझ्या हत्येचा कट रचत आहेत. कदाचित् मला २३ मे या दिवशी पुन्हा अटक होईल, अशी भीती पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केली आहे.
जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे हत्या प्रकरणातील इतर आरोपींसह मुख्य सूत्रधारास तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी आवारे कुटुंबीय, नातेवाइक आणि कार्यकर्त्यांनी १७ मे या दिवशी काढणार असलेल्या मोर्च्यास पोलिसांनी अनुमती दिली नाही.