बंगालमध्ये भाजपच्या नेत्याची हत्या
बंगालमध्ये अराजक स्थिती असून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कोलमडल्याचे हा आहे आणखी एक पुरावा !
बंगालमध्ये अराजक स्थिती असून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कोलमडल्याचे हा आहे आणखी एक पुरावा !
याविषयी जगभरातील पॅलेस्टाईन समर्थक बोलतील का ? भारतातील सोनिया गांधी, प्रियांका वाड्रा आदींना ही हत्या मान्य आहे का ?
गुन्हेगारांना गोवा लपण्यासाठी सुरक्षित स्थळ वाटते. चार्ल्स शोभराजपासून आतापर्यंत अनेक गुन्हेगारांना गोव्यात अटक करण्यात आली आहे. गोव्याची ही प्रतिमा पालटायला हवी !
मूत्रपिंडाचा आजार असणार्या २३ वर्षीय तरुणीची २ लाख ९८ सहस्र रुपयांची फसवणूक अमय प्रेमचंद उपाध्याय याने केली.
३ एप्रिल २००८ या दिवशी वसंतने चार वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमीष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. नंतर दगडांनी ठेचून तिची हत्या केली होती. नागपूरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने २३ फेब्रुवारी २०१२ या दिवशी त्याला फाशीची शिक्षा सुनावली.
कॅनडात रहाणारा कुख्यात गुंड अर्श डल्ला याने त्यांच्या हत्येचे दायित्व स्वीकारले आहे.
दुसर्या महायुद्धाच्या वेळी नाझींनी ज्यू मुलांच्या हत्या केल्या, तेव्हा संपूर्ण जग शांत होते आणि आज इस्रायलमध्ये हमासकडून ज्यू मुलांच्या हत्या केल्या गेल्या, तेव्हाही जग शांतच आहे.
गेल्या अनेक दशकांतील कुठलाही राजकीय पक्ष काश्मीरमध्ये हिंदूंचे रक्षण करू शकत नसल्याने धर्माचरणी शासनकर्त्यांच्या हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
सरन्यायाधिशांच्या घरावरही आक्रमण, एका पोलीस अधिकार्याची हत्या !