
नगर – छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात माता भगिनी सुरक्षित होत्या; पण आता हिंदु जातीपातीमध्ये विभागले गेले. त्यामुळे आपले संघटन आणि शक्ती अल्प झाल्यामुळे आपल्या माता-भगिनी सुरक्षित राहिल्या नाहीत, यासाठी सर्वानी एकत्र येणे आवश्यक आहे. आफताबला फाशीची शिक्षा देऊन देशात तत्काळ ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करावा, या मागणीसाठी नगर येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.

हा मोर्चा जुने बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीपासून जुना बाजार, कापड बाजार, तेलीखुंट, चितळे रोड मार्गे स्वा. सावरकर चौक, चौपाटी कारंजा या ठिकाणी समारोप करण्यात आला. या मोर्च्यात ३०० हून अधिक हिंदू बांधव सहभागी झाले होते.
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)