विजयादशमीचे महत्त्व !

विजयादशमी हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त आहे. आपल्या पूर्वजांनी या दिवशी घराबाहेर पडून विजयश्री खेचून आणली होती.

साधू-संत येती घरा । तोचि दिवाळी दसरा ।।

‘दिवाळी हा आबालवृद्धांच्या आनंदाचा महास्रोत आहे. संतांचा आत्मानंद हा सर्वांत मोठा आनंद आहे. त्याची तुलना इतर आनंदाशी होऊ शकत नाही. संतांनी दिवाळीच्या आनंदाची तुलना आपल्या आत्मिक आणि आध्यात्मिक आनंदाशी केलेली आहे.

विजयादशमीच्या दिवशी करावयाची कृत्ये आणि शास्त्र !

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसर्‍याच्या आधीच्या नऊ दिवसांच्या नवरात्रात दाही दिशा देवीच्या शक्तीने भारलेल्या असतात, नियंत्रणात आलेल्या असतात, दाही दिशांतील दिक्भव, गण इत्यादींवर नियंत्रण आलेले असते, दाही दिशांवर विजय मिळालेला असतो.

‘सोने’ या धातूप्रमाणे तेजतत्त्व कार्यरत असलेली आपट्याची पाने दसर्‍याच्या दिवशी एकमेकांना का देतात ?

दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे त्या दिवशी दैवी स्पंदने ब्रह्मांडमंडलातून भूमंडलाकडे अधिक प्रमाणात आकृष्ट होतात आणि भूमंडलावर कार्यरत रहातात.

विजयादशमीचे खरे माहात्म्य काय आहे ?

हे दशमहा विद्याशक्ती जगदंबे, आमच्यातील आत्मस्वरूपाची ओळख होऊन आमच्याकडून साधना होऊ दे, ही तुझ्या चरणी प्रार्थना !

भगवंताची तारक आणि मारक अशी दोन रूपे असून भगवंताच्या मारक रूपाला सामोरे जाण्यासाठी केवळ ‘शरणागती आणि प्रार्थना’ हा एकच उपाय असणे

आज विजयादशमी आहे. हा धर्म आणि अधर्म यांतील विजयाचा दिवस आहे. हा श्रीरामाचा रावणासुरावरील विजयाचा दिवस आहे. हा आदिशक्ति दुर्गादेवीचा महिषासुरावरील विजयाचा दिवस आहे.

रामनाथी आश्रमातील वेदपाठशाळेतील पुरोहित श्री. ईशान जोशी यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

श्री. ईशान जोशी ह्यांनी ‘मनापासून केलेली प्रत्येक कृती परात्पर गुरुदेवांच्या चरणी पोचते’, याची आलेली प्रचीती अन सप्तशती शिकत असतांना जाणवलेले सूत्र पुढे दिले आहेत.