अधिकोषातील भ्रष्टाचारप्रकरणी सदावर्ते पती-पत्नीला त्वरित अटक करा !
एस्.टी. कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांची मागणी
एस्.टी. कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांची मागणी
एस्.टी.च्या सेवाभावी उपक्रमातील त्रुटी दूर करून ग्राहकांचा प्रवास सुलभ होण्यासाठी प्रवासी प्रतीक्षेत आहेत !
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (‘एस्.टी.’कडून) प्रतिवर्षी आषाढी वारीनिमित्त जादा बस गाड्या सोडण्यात येतात. यंदाही पुणे विभागातील विविध आगारांतून २८० हून अधिक बस गाड्या सोडण्यात येणार आहेत.
आषाढी यात्रेनिमित्त विठ्ठल नामाचा जयघोष करत श्री श्रेत्र पंढरपूरला जाणार्या भाविक प्रवाशांसाठी ‘एस्.टी.’ने ५ सहस्र विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन अर्थात् ‘एस्.टी.’चा ७६ वा वर्धापनदिन कोल्हापूर आगार येथे विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
सुटीच्या कालावधीत एस्.टी.ने पुणे, मुंबई, सोलापूर येथे विशेषकरून अधिकच्या फेर्या केल्या. खासगी प्रवासी वाहतुकीच्या तुलनेत ‘एस्.टी.’चे दर हे सामान्य प्रवाशांना परवडणारे असल्याने त्यांचा ओढा एस्.टी.कडे अधिक दिसून येतो.
सदावर्ते चुकीचा कारभार करत असल्याचा आरोप संदीप शिंदे यांनी केला होता. त्यानंतर सदावर्ते यांनी नियम मोडल्याचे निरीक्षण नोंदवत सहकार विभागाने दोघांवर ही कारवाई केली.
नागरिकांनी सहकार्य करण्याचे राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने आवाहन
जिल्ह्यात चिखली-मेहकर मार्गावर एस्.टी. बस आणि एक खासगी बस यांच्या झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर २५ प्रवासी घायाळ झाले आहेत.
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे बाहेरगावी जाणार्या प्रवाशांची संख्या वाढू लागल्याने राज्य परिवहन (एस्.टी.) महामंडळाने राज्यात १ सहस्र ८८ विशेष बसगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.