बुलढाणा येथे एस्.टी. आणि खासगी बसचा अपघात !
जिल्ह्यात चिखली-मेहकर मार्गावर एस्.टी. बस आणि एक खासगी बस यांच्या झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर २५ प्रवासी घायाळ झाले आहेत.
जिल्ह्यात चिखली-मेहकर मार्गावर एस्.टी. बस आणि एक खासगी बस यांच्या झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर २५ प्रवासी घायाळ झाले आहेत.
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे बाहेरगावी जाणार्या प्रवाशांची संख्या वाढू लागल्याने राज्य परिवहन (एस्.टी.) महामंडळाने राज्यात १ सहस्र ८८ विशेष बसगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
या मार्गावर एकूण १२ फेर्या असतील. सकाळी ५ वाजल्यापासून ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत जुने सी.बी.एस्. बसस्थानक येथून या गाड्या सुटतील.
राज्यात सातत्याने संभाजीनगर बसस्थानक विभाग अव्वल ठरला आहे. सध्या पुणे-संभाजीनगर मार्गावर १० ‘ई-शिवाई’ चालू असून संभाजीनगर विभागासाठी २१८ बस मिळणार असून ‘सिडको’साठी ७८ ‘ई-शिवाई’ लवकरच येणार आहेत.
कुवेतमधून बोटीने भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी अटक केलेल्या तिघांना मुंबईतील न्यायालयाने जामीन संमत केला. आरोपीविरोधात संशयास्पद पुरावे किंवा आक्षेपार्ह आढळलेले नाही.
राज्य परिवहन महामंडळाची सांगलीतून कुंडल येथे जाणारी (एम्.एच्.१४ बी.टी. १०६६) या क्रमांकाची बस पाचवा मैल येथे आल्यावर नादुरुस्त झाल्याने ६ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ११ वाजता बंद पडली.
या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी अन्वेषण करून जाफर मंजूर सिनदी आणि सुबेध शमशुद्दीन मुजावर या दोन मुसलमानांना अटक केली आहे, तसेच एका अल्पवयीन मुलास कह्यात घेतले आहे.
महाराष्ट्रात विविध गावांमधून धावणार्या राज्य परिवहन महामंडळाच्या ३ सहस्र ८०० बसगाड्यांमधील ‘स्पीडोमीटर’ (गतीदर्शक यंत्र) बंद आहे. त्यामुळे चालकांना गाड्यांची गती समजत नाही.
या आगारात ५०० हून अधिक गाड्यांची ये-जा असते. सांगली बसस्थानक जिल्ह्याचे ठिकाण असल्याने येथे प्रवाशांची संख्या मोठी आहे.
प्रवाशांची संख्या पाहून बसगाड्यांचे नियोजन का केले जात नाही ? नागरिकांची सोय पहाणारे प्रशासन हवे !