मुंबई – आषाढी यात्रेनिमित्त विठ्ठल नामाचा जयघोष करत श्री श्रेत्र पंढरपूरला जाणार्या भाविक प्रवाशांसाठी ‘एस्.टी.’ने ५ सहस्र विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. विशेष म्हणजे यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्यापेक्षा अधिक भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून ‘एस्.टी.’ बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > आषाढी यात्रेसाठी ‘एस्.टी.’ ५ सहस्र विशेष गाड्या सोडणार !
आषाढी यात्रेसाठी ‘एस्.टी.’ ५ सहस्र विशेष गाड्या सोडणार !
नूतन लेख
- महालक्ष्मी स्थानक आणि परिसर यांचा पुनर्विकास होणार !
- भारताकडून नामांकनासाठी पाठवलेल्या १२ गड-दुर्गांविषयी ‘युनेस्को’चा अहवाल जुलैपर्यंत मिळणार !
- अक्षय शिंदे याच्या अंत्यविधीसाठी जागा देण्याची सरकारची न्यायालयात ग्वाही !
- महायुतीत माझ्यासाठी जागा नसल्यामुळे मी विधान परिषदेवर ! – सौ. पंकजा मुंडे-पालवे, आमदार
- प्रतिदिन राज्यभरातून येणार्या सहस्रो वारकर्यांची पंढरपूर येथे लूटमार !
- पश्चिम महाराष्ट्रात सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांकडे ४१६ कोटी रुपयांची वीजदेयकांची थकबाकी !