विधीमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने विविध आमदार आणि मंत्री यांना निवेदने !
विविध लोकप्रतिनिधी-मान्यवर यांना राज्यातील विविध गंभीर प्रश्नांविषयीची निवेदने, ‘सनातन पंचांग २०२६’ भेट दिली
विविध लोकप्रतिनिधी-मान्यवर यांना राज्यातील विविध गंभीर प्रश्नांविषयीची निवेदने, ‘सनातन पंचांग २०२६’ भेट दिली
‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ आणि ‘धर्मांतर विरोधी कायदा’ यांचा अंतिम मसुदा सिद्ध झाला आहे. तो आमच्याकडे आल्यावर त्याविषयीचे कायदे करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. विधीमंडळाचे अधिवेशन विरोधी पक्षनेत्यांविना
केवळ हिंदूंच्या सण-उत्सवांना लक्ष्य करायचे आणि वर्षभर चालू असलेल्या मशिदींवरील भोंग्यांकडे मात्र कानाडोळा करायचा, हे कसले धोरण ? प्रदूषण नियंत्रण मंडळाने कार्यवाही प्रामाणिकपणे करावी. धर्म पाहून नव्हे !
राज्यसभा खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांना संसदेतील सर्वोत्तम कामगिरीसाठी ‘संसदरत्न’ या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते महाराष्ट्र सदन येथे आयोजित सोहळ्यात या पुरस्कारांचे वितरण झाले. प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी महिला आरोग्य, ग्रामीण विकास, शिक्षण, सामाजिक न्याय, वक्फ बोर्डाच्या संबंधित विषयांवर संसदेमध्ये सातत्याने मुद्देसूद भाष्य केले आहे.
विधानभवन मारहाणीच्या प्रकरणात आणखी दोन ते तीन आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. नितीन देशमुख यांचा एक सहकारी, ऋषिकेश टकले यांच्यासोबत असणार्या त्यांच्या २ सहकार्यांचा सध्या पोलीस शोध घेत आहेत.
आतापर्यंत बिहार, उत्तरप्रदेश येथील विधीमंडळात झालेल्या मारहाणीच्या घटना देशाने पाहिल्या आहेत. १७ जुलैला महाराष्ट्राच्या विधानभवनाच्या प्रांगणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर
वसतीगृहांची प्रत्यक्ष पहाणी करण्यासाठी ६ आमदारांची समिती स्थापन करून प्रत्यक्ष भेटून पडताळणी करू, असे आश्वासन उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिले.
व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयात १०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार वर्ष २०१४-१५ मध्ये झाला आहे; परंतु विभागीय चौकशीमध्ये जे कुणी दोषी अधिकारी सापडले आहेत, त्या सर्वांना ‘कारणे दाखवा’ नोटीस देण्यात आली आहे.
मिठी नदीतील गाळउपसा प्रकरणात गेल्या ३ वर्षांत ६५ कोटी रुपयांचा अपव्यवहार उघडकीस आला असून या प्रकरणाची वर्ष २००६ पासूनची चौकशी करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी १७ जुलै या दिवशी विधान परिषदेत प्रश्नोत्तरात केली.
राज्यातील देवस्थानांच्या शेतभूमीसाठी ‘अँटी लँड ग्रॅबिंग’ (प्रतिबंध) कायदा लागू करण्याविषयी शिवसेनेचे सदस्य अमोल खताळ यांनी विधान सभेमध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.