भटक्या श्वानांच्या संदर्भात विविध उपाययोजना चालू ! – माधुरी मिसाळ, राज्यमंत्री
ग्रामपंचायत स्तरावर भटक्या श्वानांच्या समस्येचे कसे निवारण करणार ? याविषयीही विधीमंडळात चर्चा व्हावी !
ग्रामपंचायत स्तरावर भटक्या श्वानांच्या समस्येचे कसे निवारण करणार ? याविषयीही विधीमंडळात चर्चा व्हावी !
रुग्णांवर कोणताही आर्थिक भार नाही !
प्रशासकीय दिरंगाई आणि तक्रारीविषयी टाळाटाळ यांविषयी संताप व्यक्त !
राज्यपालांच्या अभिभाषणावर विधान परिषदेत झालेल्या चर्चेला उत्तर देतांना ते बोलत होते.
शिक्षकांवर लादल्या जाणार्या अशैक्षणिक कामांच्या ओझ्यावरून त्यांनी २४ फेब्रुवारी या दिवशी तारांकित प्रश्नाद्वारे शासनाला धारेवर धरले.
विविध लोकप्रतिनिधी-मान्यवर यांना राज्यातील विविध गंभीर प्रश्नांविषयीची निवेदने, ‘सनातन पंचांग २०२६’ भेट दिली
‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ आणि ‘धर्मांतर विरोधी कायदा’ यांचा अंतिम मसुदा सिद्ध झाला आहे. तो आमच्याकडे आल्यावर त्याविषयीचे कायदे करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. विधीमंडळाचे अधिवेशन विरोधी पक्षनेत्यांविना
केवळ हिंदूंच्या सण-उत्सवांना लक्ष्य करायचे आणि वर्षभर चालू असलेल्या मशिदींवरील भोंग्यांकडे मात्र कानाडोळा करायचा, हे कसले धोरण ? प्रदूषण नियंत्रण मंडळाने कार्यवाही प्रामाणिकपणे करावी. धर्म पाहून नव्हे !
राज्यसभा खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांना संसदेतील सर्वोत्तम कामगिरीसाठी ‘संसदरत्न’ या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते महाराष्ट्र सदन येथे आयोजित सोहळ्यात या पुरस्कारांचे वितरण झाले. प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी महिला आरोग्य, ग्रामीण विकास, शिक्षण, सामाजिक न्याय, वक्फ बोर्डाच्या संबंधित विषयांवर संसदेमध्ये सातत्याने मुद्देसूद भाष्य केले आहे.