पेठ शिवापूर (तालुका पाटण) येथील अनधिकृत मदरशाचे बांधकाम तात्काळ बंद करावे ! – महिंद ग्रामस्थांची मागणी

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला हे दिसत नाही का ? कि प्रशासनाचा याला पाठिंबा आहे, असा अर्थ काढायचा का ?

अल्पसंख्यांक मंत्रालयाने उघड केला १४४ कोटी रुपयांचा शिष्यवृत्ती घोटाळा !

या घोटाळ्यासाठी उत्तरदायी असलेल्या सर्व अधिकार्‍यांना बडतर्फ करून त्यांच्याकडून याचे पैसे वसूल करून त्यांना आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !

अशा कृतघ्न धर्मांधांना पाकिस्तानात पाठवा !

हरदोई (उत्तरप्रदेश) येथील मदरशात स्वातंत्र्यदिन साजरा करतांना मौलाना अब्दुर्रहमान जामई याने भाषण करतांना ‘ज्या स्वातंत्र्यामध्ये मुसलमानांवर अत्याचार होतात, असे स्वातंत्र्य आम्हाला नको. आम्ही ते लाथाडतो’, असे विधान केले.

हरदोई (उत्तर प्रदेश) के मदरसे में मौलाना जामई ने कहा, ‘मुसलमानों पर अत्याचार करनेवाली स्वतंत्रता पर हम लात मारते हैं !’

ऐसे लोगों को पाकिस्तान भेजो !

आतंकवादी वाढवण्यासाठी मशिदी आणि मदरसे बांधले गेले ! – बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन

तुम्ही तुमच्या धर्मावर आधारित राज्य निर्माण केले. धार्मिक आतंकवादी वाढण्यासाठी तुम्ही सहस्रो मशिदी आणि मदरसे बांधले. पाकिस्तानमध्ये झालेल्या आत्मघातकी बाँबस्फोटात मृतांची संख्या ४५ वर पोचली आहे.

‘पी.एफ्.आय.’चा जिहादी आतंकवादी उस्मान सुल्तान खानला बिहारच्या मदरशातून अटक !

जिहादी आतंकवादी हे मदरशात लपून बसल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. मदरशांत अनेक अवैध कृत्ये होत असल्याचेही वारंवार समोर येते. असे असूनही सरकार भारतभरातील मदरशांना टाळे का ठोकत नाही, असा प्रश्‍न राष्ट्रप्रेमींना पडला आहे !

ऐतिहासिक पांडववाडा (जळगाव) येथील अनधिकृत मदरसा आणि नमाजपठण प्रशासनाकडून बंद !

जिल्ह्यातील एरंडोल येथील ऐतिहासिक पांडववाड्यातील अनधिकृत मदरसा आणि तेथील नमाजपठणावर बंदी घातल्याचा अंतरिम आदेश जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिला आहे.

#Exclusive : मदरसेच जागतिक रक्तपातामागील मूळ कारण ! – लंडन येथील इस्लामी अभ्यासक आरिफ अजाकिया

फ्रान्समध्ये फ्रेंच पोलिसांनी एका अरब तरुणाची हत्या केल्यावरून तेथील सहस्रावधी धर्मांध मुसलमान हैदोस घालत आहेत, तेथे देशव्यापी हिंसाचार उसळला आहे. यावरून ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने अजाकिया यांच्याशी संपर्क साधला असता ते बोलत होते.

मडगाव (गोवा) येथील रुमडामळ हाऊसिंग बोर्ड या ठिकाणी असलेला मदरसा तात्पुरता बंद

रुमडामळ पंचसदस्य वळवईकर यांच्यावर आक्रमण झाल्यानंतर हिंदु आणि मुसलमान वादावरून वातावरण अशांत झाले होते. श्री. वळवईकर यांनी ‘हा मदरसा बंद करावा, तसेच येथील गोमांस विक्री केंद्रांवर नियंत्रण असावे’, अशी मागणी ग्रामसभेत केली होती.