मदरशाच्या मौलवीने अल्पवयीन विद्यार्थिनीवर अनेक वेळा केला बलात्कार !

पीडिता त्याच्या मदरशात शिकणारी अल्पवयीन मुलगी आहे. कारी महंमद अहमद असे या मौलवीचे नाव असून त्याने पीडितेला अमली पदार्थ खायला घालून तिच्यावर बलात्कार केला आणि तिचा अश्‍लील व्हिडिओ बनवला.

रुमडामळ (गोवा) पंचायत ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या कायद्यानुसार चालते ! – पंच विनायक वळवईकर यांचा आरोप

मुसलमान बहुसंख्य झाले आणि त्यात धर्मांध मुसलमानांचा सहभाग असला की, हिंदूंची काय स्थिती होते पहा ! यासाठीच भारतात हिंदु राष्ट्र हवे ! कारण हिंदु बहुसंख्येने निवडून आले, तरी ते धर्मनिरपेक्ष राहतात आणि मुसलमान पंचसदस्याला सामावूनही घेतात.

जमावाकडून अनधिकृत मदरसा आणि गोमांस विक्रीची दुकाने यांवर दगडफेक करून प्रत्‍युत्तर

रूमडामळ (गोवा) पंचायतीचे पंचसदस्‍य विनायक वळवईकर यांच्‍यावर प्राणघातक आक्रमण झाल्‍याचे प्रकरण

मदरशाचे अचानक निरीक्षण केल्याने त्याच्या संचालकाकडून सरकारी अधिकार्‍याला परिणाम भोगण्याची धमकी !

सरकारने अशा मदरशांची अनुमती रहित करून त्यांना टाळे ठोकले पाहिजे आणि संचालकाला कारागृहात डांबले पाहिजे !

अनधिकृत कृत्ये होणारा मदरसा त्वरित बंद करावा, हे ग्रामस्थांना कळते, ते प्रशासनाला का कळत नाही ?

‘रुमडामळ (गोवा) येथील मदरशामध्ये अनधिकृत कृत्ये होत असल्याने हा मदरसा त्वरित बंद करावा’, अशी मागणी ग्रामस्थांनी रुमडामळ पंचायतीच्या २८ मे २०२३ या दिवशी झालेल्या ग्रामसभेत केली.

रुमडामळ (मडगाव-गोवा) येथील अनधिकृत मदरसा त्वरित बंद करा ! – ग्रामसभेत ग्रामस्थांची पुन्हा मागणी

गोव्यातील एका मदरशामध्ये अनधिकृत कृत्ये चालत असल्याची ग्रामस्थांनी तक्रार करूनही त्यांची चौकशी का केली जात नाही ? ग्रामस्थांना मदरसा बंद करण्याची मागणी पुन:पुन्हा का करावी लागते ?

१७ मे या दिवशी आजरा येथे जाणार्‍या ६९ मुलांच्या प्रकरणी सखोल चौकशी करा ! – सकल हिंदु समाजाच्या वतीने निवेदन

१७ मे या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात आजरा येथील मदरशात घेऊन जाणार्‍या ६९ अल्पवयीन मुलांना घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी कह्यात घेतला.

उत्तराखंड राज्यात १०० हून अधिक अवैध मशिदी आणि मदरसे यांची उभारणी !

इतक्या मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम केले असतांना प्रशासन झोपले होते का ? कि संबंधितांनी ‘अर्थ’पूर्ण तडजोड केली आहे ? याची चौकशी करून सरकारने सत्य जनतेसमोर आणावे आणि दोषी उत्तरदायी अधिकार्‍यांना आजन्म कारागृहात पाठवावे !

मदरशांच्‍या आर्थिक घोटाळ्‍यावर बिहार उच्‍च न्‍यायालयाचा बडगा !

भारतभर अशा मदरशांचा चौकशी केली पाहिजे, असे करदाते आणि हिंदू यांना वाटले, तर त्‍यात चुकीचे काय ? कारवाई करण्‍यासाठी प्रत्‍येक वेळी न्‍यायालयाने प्रशासनाला आदेश का द्यावा लागतो ? मग प्रशासन नावाचा हा पांढरा हत्ती कशासाठी पोसायचा ?

धर्माच्याच आधारे मदरशांचे आधुनिकीकरण !

धर्माच्या आधारे निधीचे वाटप याविषयी केंद्र सरकारने सखोल चौकशी करावी आणि अल्पसंख्यांक किंवा बहुसंख्यांक या निकषावर नव्हे, तर गरजू असलेल्यांना अथवा आर्थिक निकषावर शासकीय लाभ द्यावा.