(म्हणे) ‘लव्ह जिहाद’च्या नावाखाली समाजात विष पेरण्याचे काम !’ – अजित पवार, विरोधी पक्षनेते

हे उपदेशाचे डोस अजित पवार यांनी अगोदर अल्पसंख्यांक समाजाला पाजावेत ! ‘प्रत्येकाने अन्य धर्माचा आदर करावा’, या गोष्टी बोलण्यासाठी ठीक असतात आणि प्रत्यक्षात परिस्थिती उलट आहे.

धर्मांतर, लव्ह जिहाद, गोहत्या बंदी कायदे आणणार्‍या सरकारलाच हिंदू पाठिंबा देतील ! – आमदार टी. राजासिंह

जे हिंदुत्वासाठी कार्य करतील, तेच महाराष्ट्रात राज्य करतील. येणारा काळ संघर्षाचा आहे. सर्व हिंदूंनी संघटित होऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा व्हावे लागेल. भविष्यात भारत देश अखंड हिंदु राष्ट्र होईल.

‘लव्‍ह जिहाद’च्‍या वाढत्‍या घटनांना आळा घालण्‍यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या काळाप्रमाणे कठोर शिक्षा आवश्‍यक ! – विक्रम पावसकर, हिंदु एकता आंदोलन

विटा (जिल्‍हा सांगली) येथील ‘हिंदु जनगर्जना मोर्च्‍या’त १० सहस्रांहून अधिक हिंदूंचा सहभाग !

हिंदूंवर होणारे आघात रोखण्‍यासाठी हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना हाच एकमेव उपाय ! – नरेंद्र सुर्वे, हिंदु जनजागृती समिती

श्री शिव मंदिर जनसेवा समिती ट्रस्‍ट आणि हिंदु जनजागृती समिती यांच्‍या वतीने आयोजित ‘हिंदु संमेलन’ ! या संमेलनाला पानिपत येथील १५० हून अधिक स्‍थानिक धर्मप्रेमी नागरिक, हिंदुत्‍वनिष्‍ठ पुरुष आणि महिला उपस्‍थित होते.

जातीवाद सोडून हिंदूंनी स्‍वतःची मतपेढी सिद्ध केल्‍यासच हिंदूंचे अस्‍तित्‍व टिकेल ! – कालीचरण महाराज

हिंदूंनी जातीवाद, वर्णवाद, भाषावाद सोडून हिंदु मतपेढी (व्‍होट बँक) बनवली, तरच हिंदूंचे अस्‍तित्‍व टिकेल, असे प्रतिपादन कालीचरण महाराज यांनी सोलापूर येथे पत्रकारांशी बोलतांना केले.

आज विटा (जिल्‍हा सांगली) येथे भव्‍य ‘हिंदु गर्जना मोर्चा’ !

खानापूर तालुक्‍यातील सकल हिंदु समाजाच्‍या वतीने २४ जानेवारीला सकाळी १० वाजता भव्‍य ‘हिंदु गर्जना मोर्चा’चे आयोजन करण्‍यात आले आहे. ‘लव्‍ह जिहाद’, धर्मांतर, गोहत्‍या यांच्‍या विरोधात कठोर कायदे व्‍हावेत, मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटवावेत, या प्रमुख मागण्‍यांसाठी हा मोर्चा काढण्‍यात येणार आहे.

कर्नाटकात ४ मुलांची आई असणार्‍या हिंदु महिलेने पळून जाऊन केला मुसलमानाशी विवाह !

हिंदु तरुणी किंवा महिला यांना जाळ्यात ओढण्यासाठी धर्मांध वशीकरणाचा वापर करतात’, ‘या प्रकरणामध्येही त्याचा वापर झाला का ?’, याची चौकशी होणे आवश्यक !

देशात ‘लव्‍ह जिहाद’, ‘धर्मांतर’ विरोधी कायदे करण्‍यास सरकारला बाध्‍य करा ! – टी. राजासिंह

संपूर्ण भारतामध्‍ये ‘धर्मांतर’, ‘लव्‍ह जिहाद’ यांच्‍या विरोधात कायदे झाले पाहिजेत. ‘लव्‍ह जिहाद’, ‘धर्मांतर’ हे संपूर्ण भारतामध्‍ये नियोजनबद्धरित्‍या केले जात आहे. हे आताच थांबवायला पाहिजे.

आज घाटकोपर येथे हिंदु जनसंघर्ष मोर्चा !

‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ याविरोधात सरकारने कठोर कायदे करावेत, या एकमुखी मागणीसाठी घाटकोपर येथे हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने आज भव्य हिंदु जनसंघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे.

हिंदूंवरील अन्यायांना वाचा फोडण्यासाठी कुडाळ येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन ! – हेमंत मणेरीकर, हिंदु जनजागृती समिती

मंदिरांचे सरकारीकरण, ‘लव्ह जिहाद’, ‘हलाल जिहाद’ यांसारख्या हिंदूंवर होणार्‍या अनेक अन्यायांना वाचा फोडण्यासाठी, तसेच हिंदूंच्या प्रभावी संघटनासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे