दोन विवाह झालेल्या धर्मांधाकडून हिंदु तरुणीला फसवून तिच्याशी तिसरा विवाह !
आणखी किती घटना घडल्यावर सरकारी पातळीवर लव्ह जिहाद कायदा होणार आहे ?
आणखी किती घटना घडल्यावर सरकारी पातळीवर लव्ह जिहाद कायदा होणार आहे ?
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरप्रदेशमधील सैदपूर, बिहार राज्यातील समस्तीपूर आणि पाटलीपुत्रच्या अनिसाबाद येथे अशा ३ ठिकाणी हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते.
मुसलमान प्रियकर आदिल खान दुर्रानी याच्या समवेत मी निकाह केला आहे. आमच्यात धर्म नाही. आदिलने माझे नाव ‘फातिमा’ ठेवले आहे, असे अभिनेत्री राखी सावंत हिने सांगून इस्लाम धर्म स्वीकारल्याचे मान्य केले आहे.
जाहिद लियाकत शिकलगार याने मैत्रीचा अपलाभ उठवून एका हिंदु तरुणीशी जवळीक साधली. यानंतर तिची छायाचित्रे काढून ती सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन ४ मास अत्याचार केल्याची घटना १४ जानेवारीला समोर आली.
हिंदु तरुणीची फसवणूक करणार्या चांद महंमदवर कोण विश्वास ठेवणार ? अशांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे !
बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले. या वेळी उपस्थित राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी नागरिकांनी ‘महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’विरोधी आणि ‘धर्मांतर बंदी’ हे कायदे त्वरित करावेत’, तसेच वक्फ कायदा रहित करावा, अशा मागण्या शासनाकडे केल्या.
चित्रपटांतून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन दिले जात आहे; पण आता हिंदू जागृत होऊन अशा चित्रपटांवर बहिष्कार घालत असल्याने बॉलीवूडची आर्थिक हानी होत आहे.
हिंदु युवतींनी या युद्धाचा गांभीर्याने विचार करायला हवा. शस्त्रधारी शत्रू एकवेळ ओळखता येईल; पण असे प्रेमाच्या आडून विश्वासघात करणारे जिहादी ओळखणे कठीण आहे.
‘राखी सावंत हिलाही इस्लाम धर्म स्वीकारावा लागला; कारण तिने एका मुसलमान व्यक्तीशी निकाह केला. इतर धर्मांप्रमाणेच इस्लामचाही विकास झाला पाहिजे. मुसलमान आणि मुसलमानेतर यांनीही विवाह स्वीकारले पाहिजे.’
महाबळेश्वर येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने नुकताच ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’ पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून मोर्च्याला प्रारंभ झाला. मुख्य बाजारपेठेतून मोर्चा मारुति मंदिरमार्गे नगरपालिकेजवळच्या मोकळ्या जागेत पोचला. तिथे मोर्च्याचे रूपांतर सभेत झाले.